लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच् ...
गेल्या काही दिवसांपासून उन्हाची लाट आली आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक धोका लहान मुले व वृद्धांना होऊ शकतो. विशेषत: लहानग्यांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञ व आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला व माजी सचिव डॉ. मंजुषा गिरी यांनी केल ...
नागपूर शहरात शुक्रवारी एकाच दिवशी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. यात महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उपायुक्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठ ...
रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार १ जूनपासून विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. १२ मेपासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित गाड्यांच्या व्यतिरिक्त या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी ३१ मेपासून ...
आशा वर्करच्या हक्कासाठी लढणाऱ्या सी.आय.टी.यू. (सीटू) संघटनेच्या स्थापनेचा शनिवारी ५० वा वर्धापन दिन होता. यानिमित्त आशा वर्करनी समान काम समान वेतन लागू करावे, अशी मागणी करीत आंदोलन केले. ...
शाळा शहरात असो अथवा ग्रामीण भागात जर शिक्षक व समाज प्रतिनिधी कर्तव्याला जागले तर आनंददायी शाळा निर्माण होत असतात. ही संकल्पना मनात ठेवून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्मार्ट शाळा तयार करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी (बीईओ) प्रामुख्याने प्रयत्न करा ...
गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा ...
रामटेक तालुक्यातील ९ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वर्षभरापूर्वी वनामृत प्रकल्प वनविभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत २० बचत गटांमधील २०० महिला यात सहभागी झाल्या आहेत. वनउपजातून स्थानिकांना रोजगाराची संधी हा या उपक्रमामागील हेतू आहे. ...