शहरात बऱ्याच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ दिसू लागली आहे. मास्क न लावता व गरज नसताना नागरिक बाहेर पडू लागले आहेत. याचाच परिणाम स्वरुप कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होते आहे . ...
रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे. ...
मनपा शाळांमध्ये प्रामुख्याने मजूर व गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते सातवीपर्यंतच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन बघितलेला नाही. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. पण त्यांच्याकडे हा फोन नाही. ...
शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शाळांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यासाठी ४.७५ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. २०१२-१३ या वर्षात मिळालेला हा निधी खर्चच झाला नाही. या योजनेचा निधी पडून आहे, हे प्रशासनाला माहीत नाही. ...
लॉकडाऊनच्या काळात रद्द झालेल्या विमान प्रवासाच्या तिकिटांचे पैसे परत न करता रिशेड्युलिंगसाठी पूर्वीच्या तिकिटाच्या रकमेपेक्षा दुपटीहून जास्त रक्कम काही विमान कंपन्या मागत आहेत. याशिवाय प्रवाशांनी दिलेले पर्याय कंपन्या नाकारत आहेत, असा आरोप प्रवाशांनी ...
नाट्य परिषदेने जाहीर केलेल्या मदतीमध्ये विदर्भाचे रंगकर्मी नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे. नाट्य परिषदेच्या लेखी विदर्भात व्यावसायिक रंगकर्मी नाहीत, असाच यातून समज निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. ...
लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक् ...
महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली. ...
एम्प्रेस मॉल जवळच्या निर्जन ठिकाणी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेर गणेशपेठ पोलिसांनी यश मिळवले. राजकुमार ऊर्फ गोलू ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव असून त्याची त्याच्या मित्रांनीच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ...