गमती गमतीत वाद झाल्यानंतर मित्रांनीच प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. ...
महामेट्रोच्या सीताबर्डी ते प्रजापतीनगर कॉरिडोरचे कार्य जलद गतीने सुरू असून रिच-४ या मार्गावर सुमारे १६ किमीमध्ये (अप अॅण्ड डाऊन लाईन) १० किमी मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील बांधकामादरम्यान लावण्यात आलेले बॅरिकेड्स ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या सप्टेंबरमधील विशिष्ट दिवशी न्यायमूर्ती व वकिलांच्या शारीरिक उपस्थितीमध्ये कामकाज केले जाणार आहे. याकरिता सध्या १५ सप्टेंबरपर्यंत कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नियमांचे पालन व्हावे यासाठी मर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमॅटोलॉजी अॅण्ड ऑन्कोलॉजी (सीआयआयएचओ)ला कोरोना रुग्णालय घोषित करण्यास तात्पुरती मनाई केली. याकरिता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. अविनाश पोफळी यांनी याचिका दाखल केली असून त्यावर गु ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि नागपूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विशेषत: मधुमेह, रक्तदाब आदी विकाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांचे व ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब सारखे आजार आहेत त्यांच्या ‘ऑक्सिजन लेव्हल’ची चाचणी करण्या ...
लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीज बिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. ...
कोरोना संक्रमणापासून स्वत:चे व समाजाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शारीरिक अंतरासह इतर नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, वाढत्या कोरोना संक्रमणाचे प्रशासनावर खापर फोडण्यापूर्वी नागरिकांनी आधी स्वत: शिस्त पाळली पाहिजे, अशी समज मुं ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
रिपाइं (आठवले) चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडे राज्याच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला काहीही भवितव्य नाही, असे वक्तव्य केले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने यांनी त्यांच्या या व ...