जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील बहुचर्चित ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ तयार आहे. परंतु त्यांच्या प्रकाशनासाठी सरकारकडे वेळच नाही. त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचारधन यावर्षी तरी लोकांच्या हाती येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांची मनपातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरणात पाठविण्यात आले. दरम्यान, या सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहेत. ...
रविवारी दुपारच्या सुमारास ३० ते ४० गुंडांनी हजारीपहाडमधील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोध करणाऱ्या तेथील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. ...
मेडिकलमधून पळून गेलेल्या शोएबला शोधण्यासाठी शहर पोलिसांची यंत्रणा धावपळ करीत होती. शोएब रेल्वेस्थानकाजवळ, कॉटन मार्केटच्या परिसरात सकाळपासून भटकंती करत होता. ...
उद्यान विभागाने परवानगी देण्यापूर्वी याबाबत सूचना प्रकाशित करून आक्षेप मागविले हाेते. यावर सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप नाेंदवित विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ज्या झाडांना कापण्यात येत आहे त्यांची नावे आणि वय का लपविले जात आहे, असा सवाल त ...
प्रतिकूल वातावरणामुळे मिरचीच्या पिकावर चुरडा व फुलकिडीचा माेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही या दाेन्ही किडी नियंत्रणात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक उपटून रब्बीच्या दुसऱ्या पिकाचे नियाेजन करायला सुरुवात ...
या गावकऱ्यांच्या शेतजमिनी दहा वर्षांपूर्वी वेकोलीने अधिग्रहित केल्या होत्या. जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर डब्ल्यूसीएलने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. ...