काही तासांच्या उसंतीनंतर नागपुरात परत पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शहरातील अनेक चौक, रस्ते जलमय झाले असून सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
या प्रकल्पामुळे नागपूर व इतर शहरांमधील संपर्क बळकट होईल. यासंदर्भात नुकतेच रेल्वेमंत्र्यांशी बोलणे झाले. पुढील सर्व बाबी सुरळीत पार पडतील, असे गडकरी यांनी सांगितले. ...