राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ...
महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जातोय त्यावर कुणाला टीका करायची असेल तर करू द्या. आम्ही मोर्चा काढत आमची भूमिका मांडली आहे असंही अजित पवार म्हणाले. ...
जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यात वादळ उठले व केंद्राला त्यात मध्यस्थी करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेथील नेमक्या प्रश्नांची माहिती घेतली. जत तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये पाण्याची भीषण समस् ...