शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नागपुरातील जयताळा भागात दररोज दीड हजार जणांना मिळतोय मोफत डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 18:37 IST

जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपटले मित्र परिवार करीत आहे जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जयताळा भागातील बहुसंख्य मागास असलेल्या एकात्मतानगर भागातील गरज लक्षात घेऊन पारेंद्र पटले व त्यांच्या चमुने भोजनदाचा पर्याय अवलंबवला आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टसिंग ठेवून हा उपक्रम गेल्या आठ दिवसांपासून राबविण्यात येत असून, तब्बल पंधराशे जणांची व्यवस्था येथून करण्यात आली आहे. या भागातील बहुतांश लोकांकडे रेशनकार्ड असलेतरी अनेकांकडे अद्यापही रेशनकार्ड नाहीत. शिवाय काही लोक झोपडीत राहात आहेत त्यांच्या जेवणाची कुठेही व्यवस्था झालेली नाही. अशा लोकांचा पटले मित्र परिवाराकडून शोध घेण्यात आला. त्यांची नोंद झाली असून अशाच गरजूंची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रारंभीच्या काळात अन्न धान्याच्या किट या भागातील नागरिकांना वितरित करण्यात आल्या. ज्या उपक्रमाचा सुमारे आठशे ते हजार कुटुंबाला फायदा झाला आहे. या उपक्रमाला जयताळा बाजारातील होलसेल भाजी मार्केटचा मोठा फायदा झाला. मित्रपरिवारातील सदस्य नियमित पंधराशे जणांचा भाजी व भाताची व्यवस्था करण्यात येते. या उपक्रमात पारेंद्र पटले यांच्यासोबत भाजपा युवा मोचार्चे संपूर्ण कार्यकर्ते राहुल क्षिरसागर, अंकित वानखेडे, राकेश रोकडे, सागर आगलावे , धीरज चंदनकर, आकाश शाहू, शुभम डोबाडे,  रहांगडाले, आकाश आकाश तुरकर, आशिष फुंडे, अमित भारम, मयूर सायरे, आकाश घोडे, विकास मस्के, गणेश, शुभम पारधी, नरेंद्र चौधरी, आशिष तुरकर, जुतू पाल व कार्यकर्ते जुळले आहेत. लॉकडाऊन संपतपर्यंत हा उपक्रम असाच सुरू ठेवणार असल्याचा संकल्प पारेंद्र पटले यांनी केला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस