शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

बटेंगे तो कंटेंगे’ नाही, तर ‘जियो और जिने दो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:12 IST

Nagpur : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांचे उत्तर

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांनी ‘जियो और जिने दो’ असे म्हणत उत्तर दिले. देशात दोन विचार सुरू आहेत. एकीकडे धोका, विश्वासघात आहे तर दुसरीकडे विश्वास आहे. या निवडणुकीत विश्वासघात हरेल आणि विस्वास जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना जितु पटवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमध्ये दरी वाढवली आहे. काही लोकांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आहे तर काही गरिबीमध्ये जगत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान मोदी हे नवा भारत म्हणतात, त्यात मोठ्या प्रमाणात आमदार खासदार यांची विक्री होते. रात्रीच्या अंधारात हे काम करतात. राज्यपाल सुद्धा कधी सरळ न बोलणारे शपथ विधी साठी रात्रभर जगतात. महाराष्ट्रातील सरकार हे धोकाधडी सरकार आहे. यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. अजित पवार सारखे लोक आहे ज्यांनी आधी भाजप वर टीका केली शिव्या दिल्या ते आता त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आणि त्यांच्या सोबत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.

मध्यप्रदेशातील गॅरंटी खोट्या निघाल्यामध्य प्रदेश सरकारने ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेशात लाडकी बहीण ला पैसे दिले जात आहे ते योग्य प्रकारे भेटत नाही आता महाराष्ट्रात तेच सुरू केलं लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस सर्वसाधारण लोकांसाठी विचार करते. जातगणनेची मागणी आम्ही केली आहे. महाविकास आघाडीने ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करू, असा जितु पटवारी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpurनागपूर