शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

By योगेश पांडे | Updated: November 2, 2023 21:31 IST

Nagpur: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

- योगेश पांडेनागपूर - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाची दिशाभूल केली. मात्र असे असतानादेखील आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट करण्यात येत आहेत व जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला.

२०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी विशेष अधिवेशनात फडणवीस यांनी कायदा एकमताने मंजूर करून घेतला. मात्र त्यांनाच जरांगे पाटील टार्गेट का करत आहेत ही बाब शंकास्पद वाटते. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला मिळालेले आरक्षण कायम राहावे यासाठी विशेष प्रयत्न केले नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी आरक्षण दिले आणि टिकवून ठेवल्याबद्दल कॉंग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांचा पोटात दुखू लागले. गैर मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले म्हणून या नेत्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांमार्फत आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले व तेथे त्यांचा खरा चेहरा समोर आला. जरांगे पाटीलांनी हेदेखील तपासून पाहावे, असे खोपडे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीKrishna Khupdeकृष्णा खोपडे