शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नागपूर विभागातील मध्यम आणि लहान तलावही ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 10:37 IST

मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहेत.

ठळक मुद्दे३७३ पैकी २६१ भरली६ मोठे, २४ मध्यम, २३१ मामा व लघु तलावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही दिवसात नागपूर व परिसरासह मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणे भरली आहे. विभागात लहान, मोठी अशी एकूण ३७३ तलाव आहेत. यापैकी २६१ तलाव पूर्ण भरले आहे. यामध्ये ६ मोठे प्रकल्प, २४ मध्यम तर २३१ लघु व मामा तलावांचा समावेश आहे.नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी सध्या २४ प्रकल्प पूर्ण भरली आहे. जिल्हानिहाय विचार केल्यास नागपूर जिल्ह्यात एकूण १३ मध्यम प्रकारची तलावं आहेत. यापैकी चंद्रभागा, उमरी, कन्होलीबारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, जाम आणि कार अशी ८ तलाव १०० टक्के भरली आहेत. एकूण तलावांची तुलना केल्यास ८३.४८ टक्के भरली आहेत. भंडारा जिल्ह्यातील एकूण ४ मध्यम तलावांपैकी चांदपूर हे १०० टक्के भरले. तर बधेडा हे ८३.९५ टक्के भरले आहे. एकूण ८४.४२ टक्के तलाव भरली आहेत. गोंदिया जिल्ह्यात १० मध्यम तलाव आहेत. यापैकी रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी हे तलाव १०० टक्के भरले आहेत. तर बोदलकसा ९३.१६ टक्के, उमरझरी ९४.४९ टक्के, कालपाथरी ९०.५९ टक्के भरली आहेत. एकूण प्रकल्प ८०.२२ टक्के भरले आहेत. वर्धा जिल्ह्यात ५ मध्यम स्वरूपातील तलाव आहेत. यापैकी लालनाल, मदन उन्नेयी, डोंगरगाव व पंचधारा तलाव १०० टक्के भरली. आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ८ मध्यम स्वरूपाचे तलाव असून यापैकी घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, अमलनाला, पकडीगुड्डम आणि डोंगरगाव ही सर्व तलावे १०० टक्के भरली आहेत. मध्यम तलावांचा एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.४८ दलघमी आहे. यात आजच्या घडीला ४७३.३० दलघमी म्हणजे ८८.०६ टक्के पाणी जमा झाले आहे. विभागात एकूण ३१४ लघु व मामा तलाव आहेत. यापैकी २३१ तलाव काठोकाठ भरली आहेत.मोठे प्रकल्प ८०.४० टक्के भरलेनागपूर विभागातील मोठे प्रकल्प ८०.४० टक्के इतके भरले आहेत. विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३५५२.३६ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला २८५५.९४ दलघमी म्हणजे ८०.४० टक्के पाणी जमा झाले आहे. यामध्ये इटियाडोह, असोलामेंढा, दिना, धाम, पोथरा ही पाच धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तोतलाडोह ९६.९२ टक्के, खैरी ९७.९७ टक्के, वणा ९२.८६ टक्के, पुजारी टोला ९३.४३ टक्के, कालीसरार ९०.६९ टक्के, लोअर वर्धा ९१.१६ टक्के भरली आहेत.

टॅग्स :Waterपाणी