शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

शेतकऱ्यांच्या मुलांना 'केजी टू पीजी' मोफत शिक्षण द्या, बाजार समितीचे सभापती आमधरे यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: August 30, 2022 18:16 IST

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले.

कामठी (नागपूर) ः ओल्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी मुंबई बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले. दुबार पेरणी केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पीक पावसामुळे हातून गेले. यातून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून शाळांना सुरुवात होते. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याचे दिसून येत आहे.

शिक्षणाचे खासगीकरण झाल्यामुळे खासगी शाळेत मुलांना मोठे शुल्क द्यावे लागते. सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना सरकारने सुरू करावी. केजी टू पीजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या त्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणही मोफत देण्यात यावे, अशी मागणी हुकुमचंद आमधरे यांनी केली आहे. सरकारने वेळीच शेतकऱ्यांच्या मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात शिक्षण न घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशाराही हुकुमचंद आमधरे यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणEducationशिक्षणFarmerशेतकरी