शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यात रेल्वेचे १६ कोच ठरविण्यात आले बाद, २५ वर्षांच्या सेवेनंतर केले स्क्रॅप 

By नरेश डोंगरे | Updated: July 29, 2023 16:37 IST

स्क्रॅपच्या माध्यमातून पावणेदोन कोटींचे उत्पन्न

नरेश डोंगरे

नागपूर : कोट्यवधी प्रवाशांना तब्बल २५ वर्षे सेवा देणाऱ्या नागपूर विभागातील विविध मेल, एक्सप्रेसचे १६ कोच यंदा 'बाद' ठरविण्यात आले. त्यांना वेगळे करत रेल्वे प्रशासाने हे सर्व १६ कोच स्क्रॅपमध्ये काढले.

रोज हजारो प्रवाशांना बसवून त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणी नेऊन सोडणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जे कोच (डबे) असतात. या प्रत्येक डब्याच्या सेवेचा कालावधी जास्तीत जास्त २५ वर्षे असतो. तथापि, वेळोवेळी प्रत्येक कोचचे सुक्ष्म निरीक्षण करून तो कोच प्रवाशी वाहतुकीसाठी योग्य आहे की नाही, हे तपासले जाते. जर तो कोच डॅमेज झाला असेल किंवा त्याची सेवा जास्तीत जास्त २५ वर्षे झाली असेल तर अशा कोचला निकामी ठरवून भंगारात काढले जाते. डब्यांना नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक समिती नेमण्यात येते. रेल्वेच्या धोरणाअंतर्गत या डब्यांची पाहणी आणि उपयुक्तता संपल्याचा अहवाल ही समिती देत असते. ही समिती त्यांचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करते आणि नंतर बाद (निकामी) ठरविण्यात आलेल्या डब्यांना भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू होते.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एप्रिल २०२२ ते जून २०२३ या कालावधीत विविध मेल, एक्सप्रेसच्या १६ कोचला बाद ठरवून वेगळे करण्यात आले. त्यांना भंगारात काढून रेल्वे प्रशासनाने या १६ कोचच्या विक्रीतून १ कोटी, ७३ लाखांवर महसूल मिळवला.

वर्षभरात ११, तीन महिन्यांत ५ गेल्या वित्तीय वर्षांत अर्थात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ११ कोच बाद ठरविण्यात आले. त्यातून रेल्वेने १ कोटी, १९ लाख रुपये मिळवले तर गेल्या एप्रिल ते जून २०२३ या तीन महिन्यात ५ कोच बाद ठरवून त्याच्या विक्रीतून रेल्वेने ५४ लाख रुपये मिळवले.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर