शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
4
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
5
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
6
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
7
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
8
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
9
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
10
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
11
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
12
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
13
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
14
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
15
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
16
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
17
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
18
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
19
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
20
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
Daily Top 2Weekly Top 5

‘पैसे नाही दिलेस तर परिणाम भोग’, धमकीच बनली मृत्यूचे कारण ! प्रकरणातील दोन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:18 IST

समीर येडा खून प्रकरण : तांदूळ तस्करीतील पैशाच्या वादातून खून !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समीर येडा याच्या हत्येनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या टोळीतील सूत्रधार अस्सू ऊर्फ अफसर तसेच त्याचा साथीदार शुभम ऊर्फ शुभ्भू शेंद्रे यांना अटक केली होती. परंतु, अस्सू टोळीतील इतर सदस्य घटनेपासून फरार होते. पोलिसांनी या टोळीतील आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

मोहम्मद समीर समशेर खान (२८, राजीव गांधीनगर) याची ७ ऑगस्ट रोजी पहाटे राजीव गांधी पुलाजवळ हत्या करण्यात आली. अस्सू हा तांदळाच्या तस्करीचे रॅकेट चालवायचा व त्याला समीरने पैसे मागितले होते. त्या वादातूनच समीरचा गेम झाल्याची बाब आरोपींच्या चौकशीतून समोर आली होती. हत्येच्या तीन दिवसांपासून अस्सू व त्याचे साथीदार समीरच्या मागावर होते. येथील त्याच्या सासुरवाडीहून समीर घराकडे परत जात असताना आरोपींनी त्याला पुलाजवळ गाठले व त्याची हत्या केली. समीरने अस्सूला पैशांची मागणी केली होती व पैसे न दिल्यास गंभीर परिणाम होतील, असे म्हटले होते. त्यामुळेच अस्सूने त्याचा गेम केला. आरोपींमध्ये शेख शाहबाज ऊर्फ सायबा ऊर्फ शेख सिकंदर (२३. घाट चौक, शांतीनगर), हर्षित धर्मपाल मेश्राम (२०), शिबू, फहीम चुहा, इस्तियाक काल्या, अक्षय यांचा समावेश होता. सायबा व हर्षित यांना पोलिसांनी शांतीनगरातील बांगडे प्लॉटमधून तांत्रिक तपासाच्या आधारावर अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे, सुहास राऊत, दिलीप पाटील, सदाशिव कनसे, प्रशांत कोडापे, अशोक तायडे, राहुल इंगोले, नितेश मिश्रा, सन्नी मतेल, रितेश दुधे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी