शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती याची वाट पाहतो ? जयंत पाटील यांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:31 IST

Nagpur : कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, मुख्यमंत्र्यांनी हे ठरवायचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, मुख्यमंत्र्यांनी हे ठरवायचे आहे. आम्ही विरोधात आहोत. आम्ही विचार करून काही होणार नाही. सरकार कसे चालवायचे, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे. मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे आणि या सगळ्यासंदर्भात ते काय निर्णय घेतात, याची आम्ही वाट पाहात आहोत, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काढला.

शुक्रवारी नागपुरात आले असता आ. जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विधानसभेच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले जात होते. सरकार गतिमान आहे, असं वाटत होतं. आता त्याची गती काय आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे.

...अन् दिनक्रमच मांडलाभाजप नेत्यांना भेटले का, असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, जेवण केलं... बसलो आणि विमानतळावरून परत आलो, असा सगळा दिनक्रमच त्यांनी सांगितला. 

सरकारने वेळीच भानावर यावेमहाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना पैसे मिळणे कठीण झाले आहे.काही दिवसांनी सरकारी कामगार आणि नोकरदारांचे पगार उशिरा होतील. आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली, असे दिसत आहे.राज्यावर साडेनऊ लाख कोटी इतके कर्ज आहे. १५ ते १६ लाख कोटीपर्यंत राज्य कर्ज काढू शकते. पण, हे शहाणपणाचे लक्षण नाही, यात सरकारने वेळीच भानावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूरJayant Patilजयंत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस