शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

विरोधी पक्ष नेत्याबाबात दोन्ही पक्षांशी बोलण्याची श्रेष्ठींची सूचना - नाना पटोले

By कमलेश वानखेडे | Updated: July 22, 2023 17:53 IST

ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधी पक्षनेता - पटोले

नागपूर : विधानसभा व विधान परिषदेत ज्या पक्षाची जास्त संख्या त्या पक्षाचा विरोधीपक्ष नेता होईल. याबाबत अध्यक्ष निर्णय घेतील. मात्र दोन्ही सहकारी पक्षाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घ्यावा असे आमच्या पक्षश्रेष्ठींनी सांगितले आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. भाजपवाले पुडी सोडणारे आहेत. काँग्रेसचे लोक आमच्याकडे येतील असे ते सांगतात. त्यांच्याकडे कुणीही ते केवळ पुडी सोडतात, अशी टीकाही त्यांनी केली.

पटोले म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना पंचामृत असे वर्णन केले. शेतकऱ्यांना भरीव मदत करू असेही सांगितले. मात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, कर्ज माफ करू शकले नाही. सरकार अद्याप जमिनीवर यायला तयार नाही. कोणाला फोडायचे यासाठी दिल्ली वाऱ्या करण्यात ते व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली. तेंलंगणा सरकारने धरण बांधल्याने गडचिरोली आणि पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपने आदिवासी समाजात भांडणे लावून मणिपूर जाळले

- भाजपने दोन्ही आदिवासी समाजात भांडणे लावून मणिपूर जाळले. मणिपूरमुळे देशाला कलंक लावण्याचे काम भाजपने केले आहे. ८० दिवस मणिपूर जळते आहे. पंतप्रधान ८० व्या दिवशी बोलले. काँग्रेस नेते राहुल गांधी त्याठिकाणी जाऊन आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगड मध्ये निवडणूक असल्यामुळे गेले आहेत. मात्र मणिपूर शांत करण्यासाठी ते गेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा