शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नागपूर जिल्ह्यातील टाकळघाटवासीयांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:59 AM

टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे.

ठळक मुद्देकंपनीतून निघतो प्रदूषित धूर प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. परिणामी ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे.टाकळघाट गावालगत असलेली ही कंपनी नागरिकांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे. या कंपनीतून रात्रीच्या वेळी रसायनयुक्त धूर हवेत सोडला जातो. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. प्रदूषणाामुळे नागरिकांचा श्वासही गुदमरत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याच परिसरात झोपडपट्टी असून तेथील नागरिकांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत नागरिकांनी सदर कंपनीला निवेदन देऊन प्रदूषित धूर बंद करण्याची मागणी केली. धूर बंद न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही यावेळी देण्यात आले.सोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कृष्णा नदीही प्रदूषितटाकळघाटला लागून असलेली कृष्णा नदी ही येथील जनावरांसाठी व नागरिकांसाठी जीवनदायी आहे. परंतु या परिसरातील काही कंपन्या दूषित पाणी कृष्णा नदीत सोडतात. त्यामुळे ही नदीही आता प्रदूषित झाली आहे. दूषित आणि रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील पाणी जनावरांनाही पिण्यास योग्य नाही. याकडेही प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण