शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:25 PM

चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे५२ वा अभियंता दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्सच्या नागपूर केंद्रातर्फे रविवारी ५२ वा अभियंता दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते ‘बदल घडविण्यासाठी अभियांत्रिकी’ विषयावर बोलत होते. कार्यक्रम उत्तर अंबाझरी रोडवरील केंद्राच्या सभागृहात झाला. केंद्राचे अध्यक्ष डॉ. आर. एल. श्रीवास्तव व सचिव डॉ. एम. एस. कडू व्यासपीठावर उपस्थित होते. तंत्रज्ञान शाश्वत व पर्यावरणाला नुकसानकारक असे दोन प्रकारचे असते. तिसरी व चौथी औद्योगिक क्रांती घडवून आणणारे तंत्रज्ञान पर्यावरणाला नुकसानकारक आहे. अभियंत्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक नावीन्यपूर्ण शोधामागे अभियंत्याचे डोके असते.औद्योगिक क्रांती अभियंत्यांमुळेच झाली आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीने माणसांची जागा यंत्रांनी घेतली. त्यानंतरच्या औद्योगिक क्रांतींनी विमाने, संगणक, इंटरनेट, मोबाईल, रोबोट इत्यादीचा अविष्कार झाला. बदल काळाची गरज आहे. परंतु, बदल शाश्वत असायला हवा असेही डॉ. अग्निहोत्री यांनी सांगितले. अन्य मान्यवरांनीदेखील समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमात अभियंते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरण