शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

वडिलाने मोबाईल घेऊन दिला नाही, मुलाने सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 8:27 PM

वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका युवकाने रागाच्या भरात स्वत:चे घर सोडले. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून एका युवकाने रागाच्या भरात स्वत:चे घर सोडले. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तन्मय शेखर जांभूळकर (वय १६) असे बेपत्ता मुलाचे नाव आहे. कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पार्वतीनगर वांजरा ले-आऊटमध्ये शेखर विनायक जांभूळकर राहतात. त्यांचा मुलगा तन्मय याने वडिलांना मोबाईल घेऊन मागितला. वडील टाळाटाळ करीत असल्यामुळे काही दिवसापासून मोबाईलसाठी तन्मयने हट्टच धरला. त्यावरून घरच्यांनी रागविले. त्यामुळे रागाच्या भरात तन्मय शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घरून निघून गेला. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याची नातेवाईक तसेच मित्रमंडळीकडे विचारपूस केली. त्याबाबत कोणीच काही माहिती दिली नाही. त्यामुळेच शेखर जांभूळकर यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बेपत्ता तन्मयचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलnagpurनागपूर