शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न देणार की नाही, हे स्पष्ट करावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा ...

ठळक मुद्देइतिहास संशोधक विक्रम संपथ यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण अतिशय विसंगतीपूर्ण देशात राहतो. ज्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले आयुष्य अर्पण केले त्यांच्याविषयी आपणा सगळ्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार जडल्यागत स्थिती सध्याची आहे. ज्या सत्तेविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर लढले, तीच सत्ता अर्थात लंडन सावरकरांचा भारतीय देशभक्त आणि महान तत्त्वचिंतक म्हणून गौरव करते. आपल्याकडे मात्र, त्याच सावरकरांची बदनामी केली जाते. अशा सावरकरांना भारतरत्न देणार की नाही, हे भारत सरकारने स्पष्ट करावे.. असे आवाहन प्रसिद्ध लेखक व इतिहास संशोधक डॉ. विक्रम संपथ यांनी केले.मंथन ऑर्गनायझेशनच्यावतीने चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘वीर सावरकर : विस्मृतीत केलेल्या भूतकाळाचा प्रतिध्वनी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये त्यांचे वास्तव्य होते. तेथे स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती एक भारतीय देशभक्त आणि महान चिंतक म्हणून जपली जात आहे. मात्र, आपल्याकडे आमच्याच महान पुरुषांचा प्रत्येक व्यासपीठावर अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थेत अगदी सुरुवातीपासूनच महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांचा तिटकारा दिसतो. त्यामुळेच, नव्या पिढीला सावरकर माहीत नाहीत. सावरकर हे पूर्ण स्वातंत्र्याबद्दल बोलणारे पहिले भारतीय होत. ‘सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय’ ही घोषणा त्यांचीच होती. सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांतावर कधीच विश्वास ठेवला नाही. पाकिस्तानच्या स्थापनेला कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्सद्वारे प्रेरित नाहीत. मात्र, त्यांच्याविषयी भ्रम पसरविण्यात येत असल्याचे डॉ. विक्रम संपथ म्हणाले. डॉ. विक्रम संपथ यांचे श्रीधर गाडगे यांनी स्वागत केले. रसिका जोशी व सागर मिटकरी यांनी संचालन केले तर आभार ऋषिकेश वानोडे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूर