शहरं
Join us  
Trending Stories
1
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
2
मागे बसून गाडी कशी चालवता येईल?; भाजपच्या कामकाजात आता संघाचे लक्ष नसेल?
3
लोकसभेला ४८ जागा होत्या, म्हणून कमी घेतल्या, विधानसभेला २८८...; शरद पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा
4
वडील फोनवर बोलायला बाहेर गेले, तितक्यात स्विमिंग पूलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू
5
मुलाखतीदरम्यान 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर चिडले, काम सोडतो म्हणाले; नेमकं काय घडलं?
6
“इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, २ दिवसांत PM पदाचा निर्णय घेणार”; काँग्रेस नेत्याचा दावा
7
पुण्यास वेगळा न्याय, मग रामदेववाडीवरच का असा अन्याय? इकडे चारही मृतांचे कुटुंबीय बेदखल 
8
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाही तर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; SBI चमकला, पॉवरग्रिडमध्ये मोठी घसरण
10
मतदान केलं नाही म्हणून पक्षाने पाठवली नोटीस; BJP खासदार म्हणाले, "सभेला बोलवलं नाही तर मी..."
11
असं काय झालं की RBIनं सरकारला दिले ₹२.११ लाख कोटी, इमर्जन्सी रिस्क बफर का वाढवला?
12
किर्तीकर - मुख्यमंत्र्यांनी एकत्र बसून वाद मिटवावा; दरेकर, शिशिर शिंदेंच्या आरोपानंतर केसरकरांचा सल्ला
13
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
14
मुकेश अंबानींच्या ₹१५००० कोटींच्या अँटिलियापेक्षाही मोठ्या घरात राहतात राधिकाराजे गायकवाड; माहितीये कोण आहेत त्या?
15
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
16
कशी आहे शाहरुखची प्रकृती? जुही चावलाने दिले हेल्थ अपडेट; म्हणाली, 'देवाच्या मनात असेल तर...'
17
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
18
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
19
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
20
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास

टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:25 PM

एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहक मंचचा निष्कर्ष : आवश्यक कागदपत्रे देऊनही ग्राहकाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला आहे. मंगला चव्हाण असे ग्राहकाचे नाव असून, त्या रेशीमबाग येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई, वडील व भावाचे टपाल विभागात संयुक्त खाते होते. या तिघांच्याही मृत्यूनंतर चव्हाण यांनी टपाल विभागाकडे खात्यातील रकमेची मागणी केली. यासाठी त्यांना वारसान प्रमाणपत्र मागण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र मिळवून टपाल विभागात सादर केले. त्यानंतर त्यांना विनाकारण २०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मागण्यात आला. यासह अन्य सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना खात्यातील रक्कम देण्यात आली नाही. परिणामी त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने त्यांना दिलासा दिला. प्रकरणातील तथ्ये पडताळल्यानंतर मंचला टपाल विभागाच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या.रक्कम परत करण्याचा आदेशग्राहक चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातील १ लाख ९ हजार १८९.४५ रुपये परत करण्यात यावेत, असा आदेश मंचने टपाल विभागाला दिला आहे. त्या रकमेवर २७ नोव्हेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत ७ टक्के व्याज देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, चव्हाण यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर