शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरात  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:14 IST

Engineering student strangled मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. आयुष अजयकुमार यादव (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.. आयुषचे वडील रेल्वेत अधिकारी आहेत. तर आई प्राध्यापिका आहे..

मिळालेल्या माहितीनुसार आयुष रामदेवबाबा इंजिनियरिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. वडील ड्युटीवर गेल्यानंतर आई सुद्धा दुपारी १२.३० वाजता खरेदीसाठी बाजारात गेली होती. यानंतर आयुषने गळफास घेतला. दुपारी ३.३० वाजता आई घरी परत आली. खूप वेळपर्यंत दरवाजाची बेल वाजवल्यानंतरही आयुषने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर आईने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या पेंटरच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा आयुष फासावर लटकलेला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पीएसआय नाईक, हवालदार प्रमोद दिघोरे आणि राजकुमार श्रीखंडे घटनास्थळी पोहोचले. असे सांगितले जाते की, आयुषला आयआयटीमध्ये जायचे होते. जेई मेन्समध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता. त्याच्या आत्महत्येमुळे आईवडील व परिसरातील लोकांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी