शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भगवत् गीता वाटप : विकासाचा अजेंडा अपयशी, म्हणून भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 11:13 IST

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला.

नागपूर -  शाळा-महाविद्यालयांमध्ये लागू केलेले अभ्यासक्रमच जिथे पूर्णपणे शिकवले जात नाहीत तेथे भगवत् गीतेसारख्या पवित्र ग्रंथाचे अध्ययन करण्याचा अट्टहास साधून काय होणार आहे? अशी विचारणा करून, खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तरी गीता वाचली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांसोबत बोलताना उपस्थित केला.

महाविद्यालयांमध्ये भगवत् गीतेचे अध्ययन करण्याबाबतच्या सरकारच्या धोरणावर त्यांनी यावेळी हल्ला चढवला. गीतासारख्या पवित्र ग्रंथाचे वाटप करून साय साध्य होणार आहे, हा हिंदुत्ववादाचा एक छुपा अजेंडा सरकार राबवीत आहे. राज्यात अनेक महाविद्यालयांमध्ये नेहमीचाच अभ्यासक्रम पूर्ण केला जात नाही. तेथे गीता वाचण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर कशासाठी केली जात आहे?. विकासाचा अजेंडा २०१९ च्या निवडणुकीत चालणार नाही हे भाजपाच्या लक्षात आल्याने त्यांनी आता हिंदुत्वाचा मोहरा चालवणे सुरू केले आहे. विनोद तावडे यांनी स्वत: कधीतरी गीतेचे वाचन केले आहे काय असा प्रश्न विचारून जयंत पाटील यांनी, जर त्यांनी स्वत: वाचली नसेल तर इतरांना ती वाचायला देण्याचे काही कारण नाही असे म्हटले.

कल्याण-डोंबिवली भागातील खड्डे आणि रस्त्यांच्या दूरवस्थेबद्दल बोलताना त्यांनी, ज्या चार व्यक्तींचे मृत्यू झाले त्याची जबाबदारी सरकारवर असल्याचे मत व्यक्त केले. या भागातील नागरिकांना आपण भाजपाला मत दिले याचा आता खेद होत असावा असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेJayant Patilजयंत पाटीलSchoolशाळा