शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देशमुख काका-पुतण्यात जुंपली, भगोडा आमदार म्हणत डिवचले

By निशांत वानखेडे | Updated: October 16, 2024 17:39 IST

Nagpur : काटोलात १८ पासून जनसंवाद यात्रा

कमलेश वानखेडे- नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांचे पुतणे माजी आ. आशीष देशमुख यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. आशीष हे मागील काळात दिसले नाही. निवडणून जिंकले तेव्हा तीन वर्षात काटोलच्या जनतेला सोडून गेले. भगोडा आमदार अशी आशिष देशमुख यांची ओळ्ख आहे. आता पुन्हा अवतरत आहे, अशा शब्दात अनिल देशमुख यांनी थेट टीका केली.

बुधवारी पत्रकार परिषदेत अनिल देशमुख व सलील देसमुख यांनी काटोल मतदारसंघात १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जनसंवाद यात्रा काढण्याची घोषणा केली. ही यात्रा व्याहाड ते मोवाड अशी दोन टप्प्यात असेल. शेतकऱ्यांचे प्रश्न, कापूस, पीक विमा, जीएसटीमुळे वाढलेल्या खताच्या किंमती आदी मुद्दे यात्रेदरम्यान जनतेसमोर मांडले जातील. उद्योग गेले, महागाई वाढली, शेतकरी नाराज आहे, याचा बदला लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी मतदारसंघात अनेक वर्ष काम केले आहे. पळून गेलो नाही, कोरोनात लोकांची सेवा करण्याचे काम केले, शेतकरी यांच्यासाठी धावून जाण्याचं काम आम्ही केले, असे सलील देशमुख म्हणाले.

शरद पवार विदर्भात येतील तेव्हा अनेकांचे प्रवेशनिवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भात येतील. त्यामुळे बरेच दिग्गज लोक पक्षात प्रवेश घेतील, असा दावा अनिल देशमुख यांनी केले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAshish Deshmukhआशीष देशमुखnagpurनागपूर