शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

धोकादायक : नागपुरातील हवा झाली विषारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:36 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.

ठळक मुद्देकेंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाच्या आकड्यांद्वारे झाली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी झाली. रात्री उशिरापर्यंत फटाके फुटण्याचे आवाज येत होती. केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने घोषित केलेल्या प्रदूषणाच्या आकड्यावरून दिवाळीच्या दिवशीची नागपुरातील हवा दमा व हृदयरुग्णांसाठी घातक होती.केंद्रीय प्रदूषण कंट्रोल बोर्डाने दिवाळीत होणाऱ्या प्रदूषणाची नोंद घेण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये यंत्रणा उभारली होती. प्रदूषणाच्या केलेल्या मॉनिटरिंगमध्ये सर्वच शहरातील स्थिती चिंताजनकच होती. प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार दिल्ली, आग्रा, नोएडा या शहरात प्रदूषणाचा स्तर घातक झालेला दिसतोय. मात्र नागपूरच्या आकडेवारीला बोर्डाने नियंत्रण स्थितीत असल्याचा हवाला दिला आहे. बोर्डाने शहरातील प्रदूषणाची मात्र १६९ पीएम नोंद केली आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, हे प्रदूषण दमा आणि हृदयरोगाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते. फक्त सिव्हिल लाईनमध्येच केली नोंदकेंद्रीय प्रदूषण बोर्डाने नोंदविलेल्या आकड्यावर पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला आहे. ग्रीन विजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांच्या मते बोर्डाने केवळ शहरातील एकाच परिसरात मॉनिटरींग केले. बोर्डाने केवळ सिव्हिल लाईन परिसराच्याच नोंदी घेतल्या. मात्र हा परिसर शहरातील सर्वात ग्रीन परिसर आहे. सरकारी कार्यालयांची संख्या भरपूर आहे. परिसरात लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे नागपूरचा प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. शहरातील अन्य भागात दाट वस्त्यांमध्ये हा आकडा २०० पीएमच्या वर जाऊ शकतो. दोन वर्षात सर्वाधिकबोर्डाच्या आकड्यानुसार गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रदूषण नोंदल्या गेले. २०१७ च्या दिवाळीत १२७ ते १६१ पीएमपर्यंत प्रदूषण होते. २०१६ मध्ये १०४ ते ११० पीएम पर्यंत प्रदूषणाची मात्रा होती. फटाक्यांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या आकडेवारीनुसार न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झाले नाही, हेच दिसून येते.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर