शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोर्टावरील १.४७ लाख प्रकरणांचा भार घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 03:47 IST

लोक न्यायालयाचे यश : पक्षकारांनी तडजोडीने संपवले वाद

राकेश घानोडे 

नागपूर : न्यायालयांत रोज दाखल होणाऱ्या प्रकरणांच्या तुलनेत निकाली निघणाºया प्रकरणांची संख्या फार कमी असते. त्यावर लोक न्यायालय व मध्यस्थी हे न्यायदानाचे पर्याय निवडतात. त्यांना चांगले यश मिळते आहे. इथे पक्षकारांच्या तडजोडीच्या आधारे प्रकरणे निकाली निघतात. या लोक न्यायालयांमुळे राज्यातील विविध न्यायालयांवरील १ लाख ४७ हजार ७१० प्रकरणांचा भार घटला अन्यथा यांच्या निपटाºयासाठी अनेक वर्षे लागली असती.

लोक न्यायालयात निकाली निकाली प्रकरणांची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली. तडजोडीने वाद मिटविता येण्यासारखी असंख्य प्रकरणे न्यायालयांमध्ये दाखल होतात. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत राहते व न्यायालयांचा वेळ खर्च होतो. अनेक प्रकरणांचे निकाल येत नाहीत. ही बाब लक्षात घेता तडजोडयोग्य प्रकरणे पक्षकारांच्या सामंजस्याने संपविण्यासाठी लोक न्यायालयांचे नियमित आयोजन केले जाते. ही पर्यायी न्यायव्यवस्था उपयोगी ठरत आहे. १४ डिसेंबर रोजी लोक न्यायालयात ९ लाख ७५ हजार ३७७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. त्यापैकी १ लाख १७ हजार ९९९ दाखलपूर्व व २९ हजार ७११ प्रलंबित अशी १ लाख ४७ हजार ७१० प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले."९२६ कोटी भरपाई वितरितभरपाईच्या प्रकरणांत पीडित पक्षकारांना ९२६ कोटी २३ लाख ६५ हजार १७९ रुपये देण्यात आले.मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक ५२७ कोटी ६२ लाख १४ हजार ५१२ रुपये,पुणे जिल्ह्यात ६३ कोटी ७३ लाख ९ हजार ५५१ रुपये,ठाणे जिल्ह्यात ३२ कोटी ३३ लाख ६३ हजार ७७७ रुपये,सोलापूर जिल्ह्यात २६ कोटी ७० लाख ४० हजार ६७१ रुपये तर,नाशिक जिल्ह्यात २५ कोटी ६ लाख ४६ हजार ९७३ रुपये भरपाई वितरित करण्यात आली. 

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय