शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांना बेघर करण्याचा डाव, 'वंचित'चा आरोप

By आनंद डेकाटे | Updated: July 15, 2023 17:40 IST

२० जुलै रोजी वंचितचा मुंबईत महामोर्चा : प्रकाश आंबेडकर करणार नेतृत्व

नागपूर : न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन राज्यातील २ लाख २२ हजार १३५ गरीब अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत त्यांना अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लोक दहशतीत आहे. अतिक्रमणाच्या नावाखाली लाखो लोकांचे छत हिसकावून त्यांना बेघर करण्याचा हा डाव असून या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात येत्या २० जुलै रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने व वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

पंजाब राज्यातील गायरान जमिनीवरील आतिक्रमण बाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती. या याचिकेवर निर्णय देताना संपूर्ण देशात दहा लाख हेक्टरहून अधिक जमीन अतिक्रमणाखाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार राज्यातील सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आहे. नियमानुसार २० ते ३० वर्षांपासून वास्तव्याला असणाऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकुल केले जाते. अनेक शासन निर्णय व न्यायालयाचे आदेश याबाबत आहे. मात्र न्यायालयाचा आधार घेऊन ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांच्या डोक्यावरील छत काढले जात आहे.

राज्यातील अनेक गावांमध्ये नागरिक दहशतीत आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नोटीस देण्यात आल्या आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात हा आकडा कितीतरी अधिक वाढेल, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजबे, कुशल मेश्राम, शहराध्यक्ष रवी शेंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीEnchroachmentअतिक्रमणnagpurनागपूरPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर