शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 21:37 IST

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.

ठळक मुद्देदिवाली मिलनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोमीलन : यापुढे एकजुटीने लढण्याच संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे मनोमीलन ठरले.आ. अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने शनिवारी रामदासपेठ येथील ‘विष्णुजी की रसोई’ येथे विधानसभेत निवडूण आलेले, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा सत्कार आणि दिवाली मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिल देशमुख, शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिलाह अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आणि विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण होते. पुन्हा पाणिपत होईल, असेच सर्वांना वाटत होते. परंतु ज्या पद्धतीने नागपुरात काँग्रेस आघाडीचे चार आमजदार निवडून आले, त्यामुळे दोन्ही काँग्रेमध्ये नवचैतन्य संचारले आहे. आपल्या भाषणात नेत्यांनी शरद पवार यांना विजयाचे श्रेय देत यापुढे सर्व जण बेकीने नव्हे तर एकीने लढ,असा संकल्प केला. याची सुरुवात सुरुवातीलाच अनिल देशमुख यांच्या पुढकाराने झाली. त्यांनी विलास मुत्तेमवार यांचे स्वागत सतीश चतुर्वेदी यांच्याकडून तर चतुर्वेदी यांचे स्वागत मुत्तेमवार यांच्या हस्ते करून घेतले. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून स्वागत केले.यावेळी विकास ठाकरे, नितीन राऊत, गिरीश पांडव, पुरुषोत्तम हजारे, बंटीस शेळके, अनिल देशमुख, राजू पारवे, सुरेश भोयर, विजय घोडमारे यांचा सत्कार करण्यात आला. दोन उमेदवार वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाही.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस