शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

नागपुरात ढगाळ वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:52 IST

मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ठळक मुद्देहवामान खात्याचा इशारा : मध्य भारतामधील वातावरण बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील तीन दिवसात पावसाने विश्रांती घेतल्यावर पुन्हा आगमनाची तयार चालविल्याचे दिसत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे क्वचितच सूर्यदर्शन झाले. याच काळात आकाशात ढगाळ वातारवण असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी पाऊस येऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील काळात आकाश ढगाच्छादित राहील. त्यामुळे एक किंवा दोन दिवसात पाऊस येऊ शकतो. अफगाणिस्तान व लगतच्या क्षेत्रातील हवामानातील बदलामुळे मध्य भारतामधील आकाशात ढग दाटले आहेत. राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आदी क्षेत्रामध्ये चक्रियवात निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मध्य प्रदेश, विदर्भ व परिसरातील क्षेत्रावर पडू शकतो. विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे.याचदरम्यान मंगळवारी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान २४ तासात ३.६ अंश सेल्सिअसवरून ११.५ अंशावर पोहचले. विदर्भात १०.५ अंश तापमानाची सर्वात कमी नोंद गोंदियात झाली. मागील २४ तासात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये २ ते ३ अंशाने तापमान वाढल्याची नोंद झाली आहे.नागपुरातील कमाल तापमानसुद्धा ०.४ वरून २६.७ अंश सेल्सिअसवर पोहचले. तरीही सामान्य तापमानापेक्षा २ अंशाने कमी असल्याने वातावरणात दिवसभर चांगलाच गारवा जाणवत होता. याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये १२ अंश, वाशिममध्ये १३ अंश किमान तापमान होते. बुलडाणा व यवतमाळात विदर्भात सर्वाधिक म्हणजे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस होते.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसnagpurनागपूर