शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:08 IST

कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.

ठळक मुद्देपाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.२०१२ मध्ये महापालिका सभागृहात पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही दरवाढ केली जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी. आमदार प्रवीण दटके सत्तापक्ष नेते संदीप जाधव ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदींनी यावेळी केली. आंदोलनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० नगरसेवक सहभागी झाले होते.आंदोलनाबाबत नगरसेवकांत संभ्रमकरण्यात आलेली पाच टक्के पाणी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तरच दरवाढ मागे घेता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वीच आंदोलन केल्याने काही नगरसेवक संभ्रमात होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनWaterपाणी