शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नागपुरात   मानवी साखळीद्वारे वेधले ज्वलंत समस्यांकडे लक्ष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:25 AM

‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांंचा केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘वुई दी पीपल ऑफ इंडिया’ या बॅनर अंतर्गत शुक्रवारी दुपारी २ वाजता शहरातील वेगवेगळ्या भागात भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यादरम्यान केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा शांतीपूर्वक निषेध करण्यात आला. तसेच देशातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले.देशातील अनियंत्रित महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, भूकबळी, आर्थिक मंदी, मानव तस्करी, विद्यार्थ्यांवरील अत्याचार, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण, आरोग्य व शिक्षणाची दयनीय अवस्था, शासकीय एजन्सीचा दुरुपयोग, बाल मजुरी आदी ज्वलंत समस्यांकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. शहरातील अमरावती रोड, संविधान चौक, व्हेरायची चौक, सक्करदरा, पारडी, गड्डीगोदाम, नुरी कॉलनी, कामठी रोड आदी परिसरात ही मानवी साखळी करण्यात आली. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी बलात्कार व महिलांवरील अत्याचार रोखण्याची मागणी यावेळी केली.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर