शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

..तरच होणार विदर्भाचा सर्वांगीण विकास - प्रदीप माहेश्वरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:58 IST

नैसर्गिक संसाधनांचे विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी : राजकीय नेत्यांच्या घोषणांची व्हावी अंमलबजावणी

नागपूर : विदर्भात खनिज संसाधने विपुल आहेत. त्यांच्या भरवशावर विदर्भाचा विकास शक्य आहे. राजकीय नेते विदर्भ विकासाच्या घोषणा करतात; पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ती झाल्यास विदर्भाचा सर्वांगीण विकास प्रचंड वेगाने होऊन मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास नैसर्गिक संशाधनांचे विशेषज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी येथे व्यक्त केला.

जन मंचतर्फे सीताबर्डी येथील मोर भवन हिंदी भवनातील सभागृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ‘विदर्भ - अनंत संभावनोंका उजडा प्रदेश’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जन मंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, सल्लागार, अध्यक्ष राजीव जगताप, महासचिव विठ्ठलराव जावळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

माहेश्वरी म्हणाले, विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अनेक लोक वेगवेगळे विचार व्यक्त करतात. बहुतांश विचार अपुऱ्या माहितीवर आधारित आणि अर्धसत्य असतात. त्यात खरं काय, हा एक सवालच आहे. विदर्भाच्या दुर्दशेसाठी राजकीय अनास्था जबाबदार आहे का, सशक्त विदर्भ संपूर्ण देशाला समृद्धी देऊ शकेल काय, पंतप्रधानांच्या गती शक्ती योजनेला गती देण्यासाठी विदर्भात एवढी क्षमता आहे का, विदर्भात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची अद्भुत क्षमता आहे का, आदींसह अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

विदर्भात कोळशा आणि सिमेंटचे उत्पादन वाढल्याचे आपण अनेकदा ऐकतो. हे सर्व विकासाचे द्योतक आहे. पण, याकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्षच असते. समृद्धी महामार्गामुळे नवे उद्योग येतील असे म्हटले जात होते. पण, चार महिन्यांनंतरही असे काहीच घडले नाही. बुटीबोरी असो वा मिहान या मोठ्या औद्योगिक परिसरात उल्लेख करता येतील, असे मोठे उद्योग आले नाहीत. आकडेवारी सादर करताना त्यांनी विदर्भाच्या विकासासाठी राजकीय दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर