शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

माेठा खंड पडल्यानंतर विदर्भात धुवांधार बरसल्या श्रावणसरी

By निशांत वानखेडे | Updated: August 13, 2025 19:29 IST

पावसाचे सर्वत्र धुमशान : यावेळी पूर्वसाेबत पश्चिम विदर्भही चिंब

नागपूर : एक ऑगस्टपासून माेठा खंड घेतल्यानंतर बुधवारी श्रावणसरींचे जाेरदार पुनरागमन झाले. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना चिंब भिजवतानाच यावेळी पश्चिम विदर्भातही धुवांधार हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ११० मि.मी. पावसाची नाेंद झाली, तर जुलैअखेर पर्यंत सरासरीपेक्षा बरेच मागे असलेल्या अमरावती व अकाेला जिल्ह्यालाही यावेळी दमदार पावसाने सुखावले.

जुलै महिन्यात दमदार बरसल्यामुळे विशेषत: पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाने सरासरीच्या पुढे झेप घेतली हाेती. नागपूर, भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर जिल्ह्यात २० ते ३० टक्के अधिक पावसाची नाेंद झाली हाेती. श्रावणाच्या आगमनाच्या दरम्यानही या जिल्ह्यांत पावसाचे धुमशान चालले हाेते. ऑगस्ट सुरू झाल्यापासून मात्र आकाशातून ढगांची गर्दी हटली. दहा-बारा दिवसाचा खंड पडल्यामुळे पावसाचे आकडे सरासरीच्या खाली आले. दुसरीकडे पश्चिम विदर्भात श्रावण सुरू झाल्यापासूनच पाऊस थांबला हाेता. अमरावती व अकाेल्यात सरासरीपेक्षा ३० ते ३० टक्के कमी पाऊस झाला हाेता. यवतमाळ, वाशिम, बुलढाणासुद्धा पिछाडले हाेते. त्यामुळे या भागात नागरिकांसह शेतकऱ्यांचीही चिंता वाढली हाेती.

हवामान विभागाने १२ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात मध्यम ते जाेरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. हा अंदाज खरा ठरला. मंगळवारी किरकाेळ हजेरी लावल्यानंतर बुधवारी पावसाची तीव्रता चांगलीच वाढली. अमरावतीत सकाळी ८.३० पासून १२ तासात ९६ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यवतमाळलाही पावसाने धुवांधार बॅटिंग करीत ७२ मि.मी. नाेंद केली. अकाेल्यात संथगती सरी दिवसभर हाेत्या व १८ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. वर्धा जिल्ह्यात पहाटेपासून चांगलेच झाेडपले. येथे २४ तासात १२७.२ मि.मी. पाऊस झाला.

पश्चिम विदर्भात पावसाने जाेरदार पुनरागमन केले. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा तडाखा सुरू झाला, जाे दिवसाही तीव्र हाेता. येथे सकाळी ८.३० पर्यंत ८६ मि.मी., तर सायंकाळी ५.३० पर्यंत ५३ मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. भंडाऱ्यात दिवसभर जाेरदार सरी बरसल्या व ४३ मि.मी.ची नाेंद झाली. गडचिराेलीत रात्री बरसल्यानंतर दिवसभर ढग शांत राहिले. याशिवाय गाेंदियात २६ मि.मी., तर नागपूरला १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कमी झालेली सरासरी आता सामान्य झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस