शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापराल तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:04 AM

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे.

ठळक मुद्देमनीषनगरात कनेक्शन खंडितजलप्रदाय विभागाकडून गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे. मनीषनगर येथील जय दुर्गा सोसायटीत राहणाऱ्य एका ग्राहकाने पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरल्याने त्याचे नळकनेक्शन खंडित केले आहे. कनेक्शन पुन्हा जोडावयाचे असल्यास आधी व्यावसायिक दरानुसार पाणीकर भरावा लागणार आहे.टिल्लू पंप वापरणाऱ्यावर कारवाईमहापालिका आणि जलप्रदाय विभागाने टिल्लू पंपाचा बेकायदेशीर वाापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुस्टर पंपाचा वापर महापालिकेच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे. दोषीवर त्यानुसार कारवाई केली जाईल. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.पाणी बचतीसाठी मनपाचे आवाहनकूलरमध्ये पिण्याच्या पाण्याऐवजी विहिरीच्या पाण्याचा वापर करा.गाड्या धुण्यासाठी विहीर, बोअरवेलचे पाणी वापरा.बांधकामासाठी पाण्याचा पुनर्वापर किंवा इतर पाणी वापरा.नळाला तोट्या लावा, घरातील नळांना गळती असल्यास बंद करा.जलवाहिनीवर गळती आढळल्यास मनपाला कळवा.पाण्याचा गैरवापर होत असल्यास मनपाकडे तक्रार करा.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका