शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
3
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
4
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
5
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
6
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
7
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
8
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
9
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
10
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
11
देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
12
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
13
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
14
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
15
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
16
हृदयद्रावक! लग्नाआधी विपरित घडलं, मेहंदी समारंभात नाचताना नवरीला मृत्यूने गाठलं अन्...
17
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
18
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
19
सकाळी उठल्यावर परत परत झोपावेसे वाटते? शिवानी दीदी सांगताहेत उपाय!
20
"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर

महिन्यात २६ प्रवाशांचे हरवलेले ७.२१ लाखांचे साहित्य केले परत, आरपीएफची प्रशंसनीय कामगिरी

By नरेश डोंगरे | Published: May 05, 2024 12:09 AM

गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले.

नागपूर : प्रवासादरम्यान हरविलेल्या माैल्यवान चीजवस्तू आणि रोकड शोधून ज्यांची त्यांना परत करण्याची प्रशंसनीय कामगिरी मध्य रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने बजावली आहे.

गेल्या एप्रिल महिन्यात नागपूर विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी सामान चोरीला गेल्याच्या २६ तक्रारी रेल्वे प्रवाशांनी आरपीएफ, जीआरपीकडे केल्या होत्या. त्याचा तपास करून वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेले, गहाळ झालेले एकूण ७ लाख,२१,९१० रुपयांचे सामान आरपीएफने शोधून काढले. हे सामान शोधल्यानंतर नेमके कुणाचे कोणते सामान आहे, याची शहानिशा करून हे सर्व सामान ज्याचे त्याला परत करण्यात आरपीएफने यश मिळवले. रेल्वे प्रवासादरम्यान गाडीत किंवा स्थानकावर कुणाचे सामान चोरीला गेले किंवा गडबडीत कुठे राहून गेले तर त्याची तत्काळ प्रवाशांनी तक्रार करावी. असे केल्यास ते सामान लवकरात लवकर शोधून परत करता येते. अनेक प्रवासी उशिरा तक्रार करतात. त्यामुळे तपास उशिरा सुरू होतो आणि ते सामान परत मिळवणेही कठीण होऊन बसते. प्रवाशांनी ही काळजी घेतल्यास त्यांचे सामान परत मिळवून देण्यास अडचण येत नसल्याचे आरपीएफने म्हटले आहे.सतर्कता बाळगा, माहिती द्याप्रवाशांनी प्रवास करताना सतर्कता बाळगावी. कसलीही गडबड करू नये किंवा कुणाच्या भूलथापेला बळी पडू नये. कुण्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटत असेल किंवा कुठे काही सामान संशयास्पद अवस्थेत ठेवल्याचे दिसून येत असेल तर त्याची तातडीने रेल्वे पोलिस किंवा रेल्वे सुरक्षा दलाला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस