त्या दिवशी मुलांनी यू-ट्यूबवर एक व्हिडीओ पाहिला. लहान लहान मुलं गावाबाहेर कोरड्या नदीत खड्डा खणत होती. त्यात जमलेलं पाणी वाटीनं जवळच्या कळशीत भरून घरी जात होती. एवढंसं पाणी भरायला त्यांना संध्याकाळ झाली. रमा, विश्वेश, हदिया, प्रणव त्यामुळे व्यथित ...
केरळ राज्यातला वेल्लायणी तलाव. पाण्याचा भरपूर साठा, कित्येक हेक्टर शेतीला पाणीपुरवठा, स्थलांतरित पक्ष्यांचे निवार्याचे ठिकाण. काही वर्षापूर्वी या तलावाला जणू दृष्ट लागली. केर, कचर्यानं तो भरला. तलावात भर घालून लोकांनी त्या जागा कब्जात घेतल्या. ...
हरवलेली माणसं : त्याच्या जवळ त्याच्या आईशिवाय कुणी फिरकले तरी तो त्रागा त्रागा करायचा.कुणाशी बोलायचे नाही, कुणी दिलेले खायचे नाही, अंगावर कपडे घालायचे नाहीत. स्वत:ला कसलातरी त्रास करून घेण्याचेच जणू त्याला वेड लागले होते. ...
नुकत्याच झालेल्या पावसामुळे मुंबईसह अनेक मोठय़ा शहरांची दैना झाली. ‘क्लायमेट चेंज’मुळे अशी संकटे येतात ही सबब उत्तम अर्धसत्य आणि चीड आणणारी आहे. या संबंधीच्या धारणा गांभीर्य घालवणार्या आहेत. निसर्ग‘नियमा’ला तोंड देण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्नणा, ...
शासनाच्या अनेक योजना आहेत, पण त्यातल्या काही नियमांत अडकलेल्या आहेत, त्यातून काही मार्ग काढता आला, तर कुपोषित बालकांची त्यातून सुटका होऊ शकेल. त्यासाठी शासनाच्याच अन्य नियमांचा आधार घेतला आणि अनेक बालकांना कुपोषणातून कायमची मुक्ती मिळाली. ...
कुपोषण मुक्तीसाठी अचूक नियोजन व त्यासाठी यंत्रणेच्या अचूक वापरातून प्रभावी अंमलबजावणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग ही त्रिसूत्री निश्चित करून वाटचाल केली. लोकसहभाग लक्षणीय वाढवला. ...
गावातील कर्मचार्यांनी कुठलीही लपवाछपवी न करता, गावातली कुपोषित मुलं हुडकून काढली, त्यासाठी मेहनत घेतली आणि ‘खरी’ आकडेवारी सादर केली. त्यात अनेक गोष्टींची भर घालत कुपोषण निर्मूलनाचं ‘नाशिक मॉडेल’ आकाराला आलं.. ...