‘माझ्या थीम कॅलेंडरच्या निमित्ताने विविध नामवंतांना त्यांचे फोटो काढण्याची परवानगी मागणारे पत्र मी पाठवले होते. पत्र मिळाल्यावर लगेचंच डॉ. लागू यांचा फोन आला. फोटोसाठी परवानगी देताना मिस्कीलपणे ते म्हणाले, ‘म्हणजे आधी तुम्ही फोटो काढणार आणि नंतर ...
निवडणुकीआधी उमेदवारानं आश्वासन दिलं होतं, निवडून आल्यानंतर आपल्या भागातल्या सगळ्या बागांमध्ये मी खेळणी बसवीन आणि दहा हजार झाडं लावीन. पण कसलं काय? मुलांनीच मग चंग बांधला आणि पिच्छाच पुरवला. लोकांना गोळा केलं, ठिय्या आंदोलन केलं ! मुलांच्या या आंदोलन ...
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाबाबत प्रसारमाध्यमांत वापरल्या जाणार्या भाषेत कमालीचा स्रीद्वेष्टेपणा दिसतो. गुंतागुंतीच्या राजकीय घडामोडी सोप्या शब्दांत सांगण्यासाठी विवाह, लग्न, संसार, काडीमोड, घटस्फोट, लुगडी. असे शब्दप्रयोग पत्नकार, भाष्यकारांकड ...
नऊ ते दहा वर्षं वयाच्या वयातील मुला-मुलींविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं किंवा फॅण्टसीज मनात येत राहणं या विकाराला ‘पीडोफिलिया’ म्हणतात, तर शारीरिक बदलाच्या खाणाखुणा स्पष्ट होऊ लागलेल्या मुला-मुलांविषयी मोठय़ा माणसांना लैंगिक आकर्षण वाटणं ...
घरी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या शेती व्यवसायात काही राम नाही. शेतीला जोडधंदा किंवा सिंचनाची सोय व्हावी म्हणून आपल्या परिसरात धरण, रोजगाराकरिता एमआयडीसह इतर प्रकल्प आल्यास चित्र पालटेल, अशी अनेकांना अपेक्षा असते. प्रकल्पाकरिता जमिनीचे अधिग्रहण करून चा ...
हॅकिंगच्या संदर्भात आणि तेही भारताबाबत एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांनी सायबर सुरक्षेपुढे नव्याने प्रश्नचिन्ह तयार झाले आहे. व्हॉट्सअँपच्या माध्यमातून मोबाइलमध्ये घुसखोरी करून संदेशांवर ठेवलेली पाळत, क्रेडिट वा डेबिट कार्डांचा अतिमहत्त्वाचा लिक झा ...
गेल्या अनेक वर्षांपासून व्हॉट्सअँप आपल्या खासगीपणावर डल्ला मारते आहे. ‘पिगासस’ हे हेरगिरी सॉफ्टवेअर तर आपला मोबाइल ‘फॅक्टरी रिसेट’ केला, तरी मोबाइलमधून डिलीट होत नाही. त्यातील ‘कि-लॉगर’ नावाची सुविधा, मोबाइलमधील विविध लॉग-इन नेम, पासवर्ड जतन करून ...
आधुनिक महानगरातील उद्याने म्हणजे माणसाची बुद्धी, कला, कौशल्य आणि निसर्गातील सौंदर्य यांच्या संगमातून साकारलेली आणि सर्वांना उपलब्ध असलेली प्रतिसृष्टीच. न्यू यॉर्कचे सेन्ट्रल पार्क,सिंगापूरचे बोटॅनिकल गार्डन, बार्सेलोनाचे पार्कगुएल आणि लंडनचे रीजं ...
स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा नैसर्गिक अधिकार आहे. मात्र तो अधिकारच आज हिरावला जातो आहे. त्यासाठी संशोधक विविध स्तरांवर प्रय} करीत असले, तरी सामान्य नागरिकांनीच त्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे. ...