लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कोरोनायुद्धात डॉक्टर, आरोग्यसेवकांचं प्रमुख शस्त्र म्हणजे पीपीइ किट! त्यात कोंडून घेतल्यावर होणारा प्रचंड त्रास आणि वाढता कचरा या दोन्ही प्रश्नांवरचे स्वदेशी उत्तर म्हणजे खादीचे पीपीई कीट! याचा एक जोड तब्बल वीस वेळा वापरता येणार आहे! ...
व्यापार-धंद्यांत चीन जगात पुढे आहे, याचे कारण त्यांची ‘मोडस ऑपरेण्डी’! ज्या देशात त्यांना व्यापार करायचा आहे, त्या देशातील प्रभावशाली राज्यकर्त्यांच्या कुटुंबियांनाच ते धंद्यात भागीदार करून टाकतात. याशिवाय, ज्या परदेशी कंपन्या चीनमध्ये ये ...
निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वारसा. त्यामुळे सातारा जिल्ह्याची ओळख आता ‘सॉलीवूड’ म्हणूनही होऊ लागली आहे. मालिकांचं चित्रिकरणही तिथे सुरू झालं आहे. पण काय दृष्य दिसतंय सेटवर? मुख्य कलाकरांचा रुबाब? सेटवरची दंगामस्ती? अघळपघळ गप्पा? कि सगळ्याच गोष्टी ...
विराट कोहलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली कि त्याला अमूक इतके पैसे मिळतात, आलिया भटची अमूक इतकी कमाई होते, याच्या चर्चा कायम रंगतात. आपल्यालाही फॉलोअर्स मिळाले तर आपलीही चांदी होईल असं अनेकांना वाटतं, पण खरंच पैसे मिळतात? कधी? कोणाला? किती? कसे? ...
पं. सुरेश तळवलकर यांची सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, कार्यशक्ती सारेच अलौकिक आहे. ते तबलानिपुण तर आहेतच; पण एक ऊर्जावंत गुरु व एक रसिक संगीततज्ज्ञ भाष्यकार आहेत. कलाकार म्हणून ते अतिशय मोठे आहेत. तरीही त्यांच्याभोवती अहंमन्यतेचे वलय जराही अनुभवास येत न ...
जाहिरात लोकांच्या निर्णयक्षमतेवर प्रचंड मोठा परिणाम करते. शिवाय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचं आणि आपलं वेगळेपण ठसवण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे. पण जाहिरात ही दुधारी तलवार आहे. सृजनशीलता आणि विवेक सांभाळला तर यशाची खात्री, नाहीतर लोक पाठ फिरवतात. ...
''आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्याची भावना वारकरी, भाविकांची असते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शासनाने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र या निबंर्धातही प्रत्येक वारकरी, भाविक संत सावता माळी यांच्याप्रमाणे एक ...