शाळेची तपासणी म्हणजे शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांसाठी एक परीक्षाच असते. गावातील काही बड्या प्रस्थांनी काढलेल्या शाळांसाठी तर हे एक आव्हानच. शाळा तपासणीवर अनेक विनोद सांगितले जातात. अशा घटना प्रत्यक्षातही घडतात, त्याचेच हे बोलके उदाहरण.. ...
डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांना सन १९३0 मध्ये प्रकाशकिरणांच्या संशोधनासाठीचे, भौतिकशास्त्रातील मौलिक संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त झाले. डॉ. रमण यांचा जन्म त्रिचन्नापल्लीजवळील अय्यनपेत्ती येथे ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. ...
भरताने नाट्यशास्त्रात अभिनयाची चार प्रकारची अंगे सांगितली आहेत. आंगिक, वाचिक, सात्त्विक आणि आहार्य. यातील पहिली तीन ही नटाने करायची असतात, तर चौथा प्रकार हा रंगभूषा, वेशभूषा इ. हा आहे. ...
अफाट ज्ञान, प्रकांड पांडित्य, कमालीची विद्वत्ता आणि तरीही विनम्र थोर स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सतत २0 वर्षे सहकारमंत्री या नात्याने आणि शिवाय विधानसभेचे अध्यक्ष म्हणून १0 वर्षे ऐतिहास ...
केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्रवासी जनतेच्या वाहतुकीच्या ज्या विविध स्वरूपांच्या सेवा कार्यरत आहेत, त्यांना बळकटी देण्याची जबाबदारी तसेच घटनात्मक तरतूद संबंधित सरकारांवरच आहे. ...
कोल्हापूर संस्थान-राजदरबाराचे चित्रकार दत्तोबा दळवी यांचे जयसिंगराव हे ज्येष्ठ चिरंजीव. आई, वडील, पाच बहिणी व दोन भाऊ अशी ही कुटुंबव्यवस्था होती. जयसिंगरावांचे शालेय शिक्षण राजाराम हायस्कूल (कोल्हापूर) येथे झाले. ...
सोळाव्या लोकसभेच्या ५४३ जागांचे निकाल लागले आहेत व नवीन सरकार ३१ मेपूर्वी अस्तित्वात येईल. या निवडणुकीत ८१.४५ कोटी मतदार होते व त्यापैकी सरासरी ६0 टक्क्यांनी किमान मतदान केल्याने सुमारे ५0 कोटी मतदारांनी आपला अधिकार बजावला आहे. ...
गोपाळ बोधे सरांचे ब्रीदवाक्य म्हणजे our country needs documentation. त्यामुळेच एका पक्ष्याच्या नजरेतून देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक सौंदर्य टिपण्याचे अनोखे काम बोधे सरांनी केले. ...
हवाई छायाचित्रणाची आपली स्वतंत्र अशी शैली आणि तंत्र असते. आपला दृष्टिकोन बदलून टाकणारा हा अनुभव असतो. जे आपण नेहमीच्या रोजच्या आयुष्यात पाहू शकत नाही, ते आपल्याला हवाई छायाचित्रणातील आशय दाखवतो. ...