अमोल आढाव- अवघ्या ३३ वर्षे वयाचा पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड भागात राहणारा हा तरुण.. या भारतीय युवकाने सात समुद्रांतील लांब पल्ल्याच्या जलतरण सफरीचे लक्ष्य नुकतेच साधले आहे. या सातासमुद्रापार यशाची सफर... ...
शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल विचारले, तर वर्गातील वातट्र, दंगेखोर मुलांबद्दल नेहमी तक्रारीचा सूरच असतो. पण, वातट्रपणामागचे कुतूहल समजून घेत मुलांना मुक्त वाट देणारा आणि धोक्यांची जाणीवही करून देणारा मुख्याध्यापक असेल तर.. ...
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना. त्याला दिलेला उजाळा.. ...
बंगालची फाळणी १६ ऑक्टोबर १९0५ रोजी झाली; पण त्याआधी लोकमान्य टिळकांनी ‘आणीबाणीची वेळ’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट १९0५) लिहून फाळणीच्या कुटिलतेवर घणाघात केला होता. ...
पेशवाई संपली, इंग्रजी अंमल सुरू झाला. देश पारतंत्र्यात गेला, तरी सगळे निवांत होते! त्या झोपेतून त्यांना जागवलं लोकमान्य टिळकांनी. त्यांच्यापूर्वीही पुढारी होते; पण ते एका-एका प्रांताचे! सार्या देशाचे पहिले नेते ठरले ते टिळकच! मंडालेतील त्यांचा ६ वर् ...
कुकर्मामध्ये होत असलेल्या फायद्याने वाईट माणसे एकत्र येताना दिसतात खरी; पण त्या एकत्र येण्याला फारसा अर्थ नसतो. सज्जन एकत्र यायला वेळ लावत असले, तरी त्याने निराश न होता सर्वांच्या सत्प्रवृत्ती एकत्र आणण्याचे कार्य करीत राहणे गरजेचे आहे. ...
पंढरपूरची विठ्ठलाची वारी हा एक आनंद सोहळा असतो. विठ्ठलभेटीची आस घेऊन वारकरी शेकडो मैल चालत जातात. गरीब बापडा शेतकरीही ‘ग्यानबा-तुकाराम’च्या तालावर दु:ख, दैन्य विसरतो. लाखोंच्या साथीने हा भक्तांचा मळा फुलत जातो.. येत्या २0 जूनपासून हा भक्तीचा सागर आळं ...
गेल्या पंधरा-वीस वर्षांतील भारतीय अर्थव्यवस्था आणि चलनव्यवस्था यांमधील बदल पाहिले, तर असे दिसते, की भारतीय राज्यकर्त्यांना खर्च वाढविणे आणि तो भागविण्यासाठी सतत चलनवाढ करणे सहजसाध्य झाले; पण वाढलेल्या क्रयशक्तीवर म्हणजेच चलनवाढीवर नियंत्रण ठेवणे शक्य ...
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या माध्यमातून नमोंनी गरिबी निर्मूलनाची हाक देऊन, त्याबद्दलचा कार्यक्रमही जाहीर करून टाकला. आता मात्र भारत बदलला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया बदलला असून सामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. यानिमित्ताने जागतिक स्तरावर ...
राज्याच्या डोक्यावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. आकड्यांतच सांगायचे तर, ३,00,४७७ कोटी. अर्थात आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर २६,७६२ रुपयांचे कर्ज. कसे बाहेर निघू शकणार कर्जाच्या या दुष्टचक्रातून? ...