मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे! त्यांची १५0वी जयंती येत्या २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्य ...
आभाळ गच्च होतं... दिवसाउजेडी काळोख दाटून येतो... वारा थांबतो, हवेतला उष्मा वाढतो... आणि मग एक टपोरा थेंब येतो... त्याच्या पाठोपाठ दुसरा येतो... मग तिसरा... मृद्गंध सुटतो... सुरू होतं पावसाचं गाणं... ...
भारताविषयीचा विखारी द्वेष. त्यातूनच पाकिस्तानात जन्माला आला दहशतवाद. अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला धरून जे अमेरिका करू पाहत होती तेच पाकिस्तान भारतात करू लागला; पण जे पेराल तेच उगवणार.. इथे तर ते पेटू लागलं आहे. कराचीतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यान ...
पेर्ते व्हा.. निसर्गाची ही साद ऐकून मातीशी इमान राखणारा शेतकरी पुन्हा एकदा शेतात राबायला तयार झाला आहे. पावसाने हात आखडता घेवो किंवा डोक्यावर ओल्या दुष्काळाची चिंता असो, तो कष्टांत कसूर करत नाही, करणारही नाही; पण शासकीय व्यवस्थेमध्ये दिवसागणिक निबर ह ...
पंढरपूरच्या विठोबासाठी पुरुष पुजारी आणि रखुमाईसाठी स्त्री पुजारी? इतके दिवस पुरुषांनीच विठोबा-रखुमाईंची पूजा केली ना? या प्रक्रियेलाच स्थगिती मिळाली हे बरंच झालं. कारण स्त्री पुजार्याकडून पूजा, स्नान, वस्त्राचा स्वीकार करण्यात विठोबाला काय संकोच होण ...
अमोल आढाव- अवघ्या ३३ वर्षे वयाचा पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड भागात राहणारा हा तरुण.. या भारतीय युवकाने सात समुद्रांतील लांब पल्ल्याच्या जलतरण सफरीचे लक्ष्य नुकतेच साधले आहे. या सातासमुद्रापार यशाची सफर... ...
शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल विचारले, तर वर्गातील वातट्र, दंगेखोर मुलांबद्दल नेहमी तक्रारीचा सूरच असतो. पण, वातट्रपणामागचे कुतूहल समजून घेत मुलांना मुक्त वाट देणारा आणि धोक्यांची जाणीवही करून देणारा मुख्याध्यापक असेल तर.. ...
संघटना नाही. संपाचा आदेश नाही, संपासाठी कामगारांची स्वत:ची मागणी नाही, असंतोषाच्या जनकाच्यावरील अन्यायाविरूद्ध संप. साम्राज्यशाहीच्या दडपशाही विरोधात संप. कामगार क्षेत्रातील न भूतो न भविष्यती अशी ही घटना. त्याला दिलेला उजाळा.. ...
बंगालची फाळणी १६ ऑक्टोबर १९0५ रोजी झाली; पण त्याआधी लोकमान्य टिळकांनी ‘आणीबाणीची वेळ’ हा अग्रलेख (१५ ऑगस्ट १९0५) लिहून फाळणीच्या कुटिलतेवर घणाघात केला होता. ...
पेशवाई संपली, इंग्रजी अंमल सुरू झाला. देश पारतंत्र्यात गेला, तरी सगळे निवांत होते! त्या झोपेतून त्यांना जागवलं लोकमान्य टिळकांनी. त्यांच्यापूर्वीही पुढारी होते; पण ते एका-एका प्रांताचे! सार्या देशाचे पहिले नेते ठरले ते टिळकच! मंडालेतील त्यांचा ६ वर् ...