मलेशियाला जाणारे प्रवासी विमान युक्रेनमधून जात असताना दहशतवाद्यांनी क्षेपणास्त्राने उडवले. सैनिकी मार्याने प्रवासी विमान नष्ट करणे ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा विषय फक्त युक्रेन-रशिया वादापुरता नसून, दहशतवादाचा धोका असणार्या सगळ्याच देशांसा ...
चीन येथे होणार्या यूथ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली कोल्हापूरच्या पहिली महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिचे वडील म्हणजे मुलीच्या यशासाठी झपाटलेला माणूस आहे. तिच्या यशासाठी दिवस-रात्र झटून त्यांची अथक मेहनत सुरू आहे. भविष्यासाठी धडपडणार्या या बाप-लेकीची ही ...
सासरी छळ होणार्या महिलांसाठी असलेल्या ‘४९८ अ’ या कलमाचा पुरुषांच्या विरोधात गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी काही आदेश अलीकडेच जारी केले. काही स्त्रीवादी संघटनांकडून हे आदेश महिलांच्या विरोधात असल्याचे बोलले जा ...
शौर्याला धर्म नसतो.. जात नसते.. असते ती फक्त निष्ठा. देशावर.. मातृभूमीवर! पाकिस्तानने कारगिलचे छुपे युद्ध भारतावर लादले. भारतीय जवान जिवाची बाजी लावून लढला. प्राणाची शर्थ केली. प्रतिकूलतेवर मात केली. शत्रूने काबीज केलेली भूमी परत मिळवून तिथे तिरंगा ...
दलितांच्या- शेतकरी- कष्टकरी- कामगारांच्या व्यथावेदनांची धग कथाकादंबर्यांतून मांडणारा, जाणीवजागृती करणारा सच्चा माणूस म्हणजे अण्णा भाऊ साठे. विषमतेच्या विरोधात बुलंद आवाज देणार्या या लोकशाहिराच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा. ...
महासत्तांची झोप उडवणारा आणि अवघ्या आशिया खंडाला चिंताग्रस्त व अस्वस्थ करून सोडणारा चिनी ड्रॅगनसारखा वाढतोच आहे. भारताने अर्थसंकल्पात संरक्षणावरील तरतुदीत वाढ केली म्हणावे, तर चीनची तरतूद ही भारताच्या तब्बल साडेतीन पट आहे. भारताच्या सीमा गिळंकृत करण्य ...
प्रफुल्ला डहाणूकर यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत २२ जुलै ते ३ ऑगस्ट २0१४ या दरम्यान होत आहे. डहाणूकरांनी काढलेल्या, परंतु फारशा प्रकाशात न आलेल्या चित्रांसह नामवंतांची व नवोदितांची चित्रे यात ...
मुलं म्हणजे फुलं असं म्हणतात; मात्र प्रत्येकाच्याच नशिबी असं फुलासारखं राहणं येत नाही. अनेकांना लहान असतानाच नरकयातना भोगायला लागतात. त्यातून घरातल्यांकडूनच असा जाच होत असला, तर सुटका करायलाही कोणी येत नाही. अशाच एका मुलाची सुन्न करणारी कहाणी.. ...
राजकीय पक्षांचा एक छुपा अजेंडा असतो. आज कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र येऊन आघाड्या/युत्या करतील, पण प्रत्यक्षात निवडणुकीनंतर विविध समूहांचे, घटकांचे प्रश्न, विचारप्रणालीचे मुद्दे पुढे येतील. तेव्हा या आघाड्या/युत्या टिकतीलच ...