माळीण गावातील दुर्घटनेचे खापर नेहमीप्रमाणेच निसर्गावर फोडले जाईल. वास्तव मात्र निराळे आहे. डोंगररांगांतील मानवाच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच गेल्या काही वर्षांत असे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्यानंतरही यासंबंधी काही धोरण निश्चित केले जात नाही, य ...
येळ्ळूरमधील मराठी पाटीच्या वादामध्ये मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याने, कर्नाटक-मराठी वाद ऐरणीवर आला आहे. कर्नाटक शासनाला मराठी भाषिकांवर दंडुकेशाही करण्याचा अधिकार दिला कुणी? ...
आपण समलिंगी असल्याची प्रांजळ कबुली देणारा एक परदेशी तरुण अभिजात योगसाधना शिकण्यासाठी भारतात आला. योगविद्येने त्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन होत गेला. इतकंच काय, भारतीय संस्कृतीचे खरे र्ममही त्याने जाणले. असे काय समजले होते त्याला?.. ...
इसाक मुजावर म्हणजे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीचा चालता बोलता इतिहासच! सिनेपत्रकारितेला वेगळी प्रतिष्ठा व दर्जा मिळवून देणार्या मुजावर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर केला. त्या निमित्ताने... ...
ऑलिम्पिक गाजवणारे अमेरिका, चीन, कोरिया, जर्मनी असे दिग्गज देश या राष्ट्रकुलमध्ये मोडत नाहीत. भारताची कामगिरी यात उंचावलेली दिसल्याने आनंद होणे स्वाभाविकच आहे, पण ऑलिम्पिकचे मोठे ध्येय गाठायचे, तर गुणवत्तेची आणखी मजल मारावीच लागेल. ...
थोर गणिती भास्कराचार्य यांच्या जन्माला या वर्षी ९00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी बाराव्या शतकात त्यांचा सुप्रसिद्ध ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात उमटलेले तत्कालीन अर्थव्यवहारांचे प्रतिबिंब रोचक आहे. ...
इतिहास संशोधनाला कसलीही प्रतिष्ठा नव्हती त्या काळात जाणीवपूर्वक या विषयाला वाहून घेणार्यांमध्ये डॉ. ब्रह्मनंद देशपांडे अग्रणी होते. येत्या ६ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त केलेले त्यांच्या कामाचे स्मरण.. ...
विख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक ‘गुरुदत्त’ यांचे द्वितीय चिरंजीव ‘अरुणदत्त’ यांचे नुकतेच निधन झाले. गुरुदत्त यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणार्या अरुणदत्त यांच्या कामगिरीचा हा संक्षिप्त मागोवा.. ...
महाराष्ट्रातील मद्यसत्तेने राजकारण, अर्थकारण व कुटुंबांना ग्रस्त केलेले आहे. मद्यसाम्राज्य, मद्यसत्ता, मद्यधुंद सत्ता, मद्यग्रस्त जनता अशी ही घसरण झाली असून, या राज्याला परत ‘महा’राष्ट्र बनण्याचा निर्धारच करावा लागेल. ...
मृगधारा म्हणजे सृष्टीला लाभलेले चैतन्याचे सुगंधीदान. उन्हाळ्याची काहिली संपूवन तृषार्त जमिनीवर येणार्या जलधारा म्हणजे तर एक महोत्सवच. त्यात फक्त चिंब व्हावे... न्हाऊन निघावे. ...