तहान लागली की विहीर खणायची, अशी एक म्हण आहे. आपण तर त्यापेक्षाही वाईट आहोत. अनेकदा विविध प्रकारच्या आपत्ती येऊनही त्यांचा सामना कसा करायचा, हे शिकायला आपण तयार नाही. तेवढय़ापुरती चर्चा होते व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. या सगळ्या आपत्ती निसर्गनिर्मित ...
निराशेचा पगडा आपणच झटकून टाकायचा आणि लढायला उभे राहायचे. दैव नेहमीच प्रतिकूल असेल असे नाही. कुणी सांगावे, एखाद्या वेळी आपल्यालासुद्धा अनुकूल शक्ती मागे उभ्या राहिल्याचा अनुभव येईल. मात्र, आपण जबाबदारी झटकून टाकून नुसतेच चमत्काराची वाट पाहत राहिलो, तर ...
बालपणी आकाशाशी असलेले नाते वय वाढले तरी तुटले नाहीच! आजही जरा निवांतपणा मिळाला, की पटकन नजर विरंगुळ्यासाठी आकाशाकडेच वळते. आकाशाचे रितेपण ही माझ्यासाठी भावजीवनातलीच जणू पोकळी ठरली आहे. ...
नुसती जंगलतोड रोखून भागणार नाही. बकाल होत चाललेल्या शहरांसाठी झाडंही लावणं तितकंच गरजेचं आहे, हे संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात यांनी नेमकेपणाने ओळखलं होतं. त्यातूनच त्यांनी दंडकारण्याच्या आगळ्य़ावेगळ्य़ा मोहिमेचा पाया घातला होता. निसर्गाचा कोप दिवसेंदिवस ...
भारताला क्षेपणास्त्रांची गरजच काय? असा प्रश्न विचारणार्यांचा आवाजच भारताने बंद करून टाकला आहे. स्वयंपूर्णतेसह क्षेपणास्त्रांची निर्यातही करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. यानिमित्ताने संरक्षणसिद्धतेतील प्रगतीचा मागोवा.. ...
हिंदी चित्रपटसृष्टीतली करिना कपूर अर्थात बेबो.. एकदम चुलबुली आणि धम्माल अभिनेत्री. ‘जब वुई मेट’मधली तिची भूमिका पाहून तर वाटलं, अस्संच जगायला हवं. याच बेबोनं बॉलिवूडमध्ये १५ वर्षे पूर्ण केलीयत. या काळात तिनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले, तर काही वेळा ना ...
शाळेला लागून असलेल्या दोन खोल्यांत गावकर्यांनी देवांची स्थापना केली आणि त्या दिवसापासून देवांच्या मंदिराला तेज आले नि ज्ञानमंदिराला अवकळा आली. दोन-दोन वर्ग एकत्र करून मुलांना बसविले, तरी जागा अपुरी पडली. लक्ष्मीने सरस्वतीचा पराभव केला. त्याची ही शोक ...
सीमावादात जर भारत-चीन अडकले नाहीत, तर न्यू ब्रिक्स बँक आशियाई देशांना प्रेरणा देईल. रशिया, ब्राझील, द. आफ्रिका यांना विकासासाठी भरघोस मदत करू शकेल. ...
सृष्टिचक्र कशामुळे व्यवस्थित सुरू राहते? पाने, फुले, पक्षी, प्राणी, नद्या, नाले, डोंगर यांच्यातील समतोलामुळे! विकासाच्या, प्रगतीच्या नावाखाली मानवाकडून हा समतोल बिघडवला जात आहे. पक्ष्यांचेच उदाहरण घेतले, तर फक्त भारतातीलच १७३ प्रजाती नामशेष होण्याच्य ...
आफ्रिका खंडाशी नाते सांगणारा हा पक्षी शेकडो वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात आला. पाकिस्तानबरोबर भारतातील अनेक राज्यांत त्याचे अस्तित्व होते. मात्र, आता ही संख्या झपाट्याने घटत आहे. आजपासून माळढोकांची गणना सुरू होत आहे. त्यानिमित्त वस्तुस्थितीचा घेतलेला व ...