प्राचीन भारतीय संस्कृतीच्या ज्ञानसंपन्नतेची खरी ओळख म्हणजे नालंदा आणि तक्षशीला ही विद्यापीठे! नालंदा विद्यापीठ तेराव्या शतकाच्या प्रारंभी विनाश पावले. उरले ते फक्त भग्नावशेष! पण, इतिहासाने पुन्हा एकदा कूस बदलली. जुन्या अवशेषांच्या साक्षीने ८00 वर्षां ...
तब्बल १३७४ वर्षांपूर्वीचा, गुजरातमधील मैत्रक वंशाचा राजा द्वितीय ध्रुवसेन याचा एक ताम्रपट काही दिवसांपूर्वी पुण्यात आढळला. भांडारकर संशोधन संस्थेतील जाणकारांनी तो स्वच्छ केला आणि तो ताम्रपट चक्क इतिहास बोलू लागला.. ...
एका गांधीभक्ताने आदिवासी विभागात एक शाळा सुरू केली. जनावरांच्या मागे फिरणारी, शिकारीसाठी वणवण भटकणारी आणि कंदमुळे, मध, जंगलसंपत्ती गोळा करणारी शेकडो मुले पहिल्यांदाच सरस्वतीच्या वीणाझंकारामुळे नव्या जगात वावरू लागली. या शाळेने मूल्यांचा एक नवा आदर्श ...
वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणारा विद्यार्थी म्हणजे उद्याचा जीवनदूत, पण; असा विद्यार्थीच जेव्हा ताणतणावांमुळे आत्महत्येला प्रवृत्त होतो, तेव्हा ही सर्वांसाठीच काळजीची बाब बनण्यासारखी परिस्थिती असते. वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत् ...
कोवळ्या मनावर झालेले ओरखडे कधीच पुसले जात नाहीत. अत्यंत विश्वासाने शेजारच्या काकांसमवेत निघालेल्या मुलीसोबत जेव्हा अतिप्रसंग झाला, तेव्हा तिच्या मनाच्या पाटीवरही असाच एक चरा उमटला. त्याचा परिणाम लग्नानंतरही टिकून राहिला.. काय झालं तिचं पुढे?.. ...
मंगळमोहीम हे नुसते नाव नाही, तर प्रचंड मोठे आव्हान आहे. अपुरा अर्थपुरवठा, प्रतिकूल परिस्थिती असताना भारताची ही मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत हे यान मंगळाभोवती फिरू लागेल. भारत या मोहिमेत यशस्वी झाला, तर जगाला आजवर जे जमले नाही ते ...
अंतराळ क्षेत्रातील भारताची कामगिरी आता सगळ्या जगाच्या कौतुकाचा विषय झाली आहे. भारताची मंगळावरची मोहीम हा त्याचाच एक भाग. दिनांक ५ नोव्हेंबर २0१३ रोजी पृथ्वीवरून निघालेले हे मंगळयान आता २४ सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करीत आहे. त्या निमित्ताने स ...
क्रिकेटज्वरापुढे भारतीय मैदानी खेळांची पुरती दमछाक होत असताना पहिल्याच कबड्डी लीगला मिळालेले यश या खेळांना संजीवनी देईल, अशी आशा जागवणारे आहे. त्याची दिशा मात्र योग्य राहायला हवी. ...
खेळात काय किंवा अभ्यासात काय, एकाग्रता महत्त्वाची असते. आजूबाजूला मोहाच्या अनेक गोष्टी असतात, कधी कधी काही घटना मन:स्वास्थ्य खराब करतात, अशा वेळीसुद्धा एकाग्रता साधता आली पाहिजे. मग यश आपोआप मागे येते. ...
राज्यातील सार्वजनिक आरोग्याचीच स्थिती चिंताजनक आहे. साधनसंपत्ती विपुल आहे; मात्र कल्पकता, योजकता व नियोजनशून्य कामकाज यांमुळे या सेवेलाच आता कार्यक्षमतेचे इंजेक्शन देण्याची गरज निर्माण झाली आहे. काही आदर्श व्यवस्था उभारणे आपल्याला खरंच शक्य नाही? ...