पेट्रोलचे वाढते दर, त्याचा अपुरा साठा व अर्थकारणावर त्याचा होणारा अनिष्ट परिणाम, यामुळे जगातील बहुसंख्य देशांनी आता त्याला पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. एकूण वापरापैकी ७0 टक्के तेल आयात कराव्या लागणार्या भारतानेही आता या बाबतीत ठोस पावले उचलायला ...
भारत तांत्रिकदृष्ट्या पुरेसा प्रगत झाल्याने बंधने घालून फारसे काही साधत नाही, हे बलाढय़ राष्ट्रांच्या लक्षात आले. याच वेळी ‘एक अकेला’ बाण्याने अलिप्त राहून भागत नाही, याचे भान आपल्यालाही प्रकर्षाने आले. त्यातूनच नागरी अणुकराराच्या सहकार्याचे नवे पर्व ...
रानपिंगळा हा घुबडाच्या प्रजातीमधील रात्री नव्हे, तर दिवसा फिरणारा एकमेव पक्षी आहे. जवळपास १00 वर्षे त्याचे अस्तित्व दिसून येत नव्हते. त्यानंतर अलीकडे काही पक्षिप्रेमींनी केलेल्या निरीक्षणात मात्र तो अजूनही जंगलांमध्ये त्याचे अस्तित्व टिकवून असल्याचे ...
ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
पुन्हा एकदा महाराष्ट्रावर विजेचे संकट घोंगावू लागले आहे. येणार्या काही काळात ते तसेच राहण्याचीही चिन्हे आहेत. कोळशाचा प्रश्न बिकट आहेच; परंतु केवळ त्याकडे बोट दाखवून कसे चालेल? आपल्याला अंधारवाटेतच राहायचे, की प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे? ...
भारतीय उपखंडात दहशतवादी कारवाया वाढवणार असल्याचा अल कायदा संघटनेचा इशारा आताच समोर यावा, हा ठरवून केलेला प्रकार आहे. एका संघटनेला संपवण्यासाठी दुसरी संघटना उभी करण्याचा हा बड्या देशांचा जुनाच प्रकार असावा किंवा अंतर्गत अशांततेतून जनतेचे लक्ष दुसरीकडे ...
कोवळ्या वयात निर्मलाच्या बाबतीत जे काही घडलं, त्यात तिची खरंच काय चूक होती? तरीदेखील ‘महापाप’ केल्याची बोचणी तिलाच होती. ती खंत तिचे अवघे आयुष्य व्यापून उरली होती. समाजात अशा निर्मला कमी आहेत का? त्यांचं आयुष्य सावरायचं असेल, तर बिघडत चाललेलं समाजमन ...
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे पुन्हा एकदा पर्यावरणरक्षणाचा व संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पर्जन्यवृष्टीमुळे उद्भवणार्या संकटांची धार क्षीण करायची असेल, तर जंगलांचे सुरक्षाकवच अबाधित राखणे गरजेचे आहे. ...