ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
ज्ञानमंदिरालाही बाजारू स्वरूप आणणारी मंडळी कमी नाहीत. अशी माणसं त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आणखी भ्रष्टाचार करीत राहतात. नव्या दुष्कृत्यांची भर घालतात. शिक्षणातील अधोगतीचं मूळ आहे ते नेमकं इथंच. ...
पुन्हा एकदा महाराष्ट्रावर विजेचे संकट घोंगावू लागले आहे. येणार्या काही काळात ते तसेच राहण्याचीही चिन्हे आहेत. कोळशाचा प्रश्न बिकट आहेच; परंतु केवळ त्याकडे बोट दाखवून कसे चालेल? आपल्याला अंधारवाटेतच राहायचे, की प्रगतीच्या मार्गाने जायचे आहे? ...
भारतीय उपखंडात दहशतवादी कारवाया वाढवणार असल्याचा अल कायदा संघटनेचा इशारा आताच समोर यावा, हा ठरवून केलेला प्रकार आहे. एका संघटनेला संपवण्यासाठी दुसरी संघटना उभी करण्याचा हा बड्या देशांचा जुनाच प्रकार असावा किंवा अंतर्गत अशांततेतून जनतेचे लक्ष दुसरीकडे ...
कोवळ्या वयात निर्मलाच्या बाबतीत जे काही घडलं, त्यात तिची खरंच काय चूक होती? तरीदेखील ‘महापाप’ केल्याची बोचणी तिलाच होती. ती खंत तिचे अवघे आयुष्य व्यापून उरली होती. समाजात अशा निर्मला कमी आहेत का? त्यांचं आयुष्य सावरायचं असेल, तर बिघडत चाललेलं समाजमन ...
जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे पुन्हा एकदा पर्यावरणरक्षणाचा व संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पर्जन्यवृष्टीमुळे उद्भवणार्या संकटांची धार क्षीण करायची असेल, तर जंगलांचे सुरक्षाकवच अबाधित राखणे गरजेचे आहे. ...
काश्मीरमध्ये आलेल्या महाप्रलयाने आता तरी आपले डोळे उघडायला हवेत. जोपर्यंत जगभर घनदाट अरण्य पुन्हा प्रस्थापित होत नाहीत, तोपर्यंत अशा आपत्तींचा आपणास सामना करावा लागेल. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. ...
‘सगळं ऋतुचक्रच बदललं आहे.’ गेल्या काही वर्षांत सातत्याने हे वाक्य कानी पडतं आहे. खरंच तर आहे ते! श्रावणसरी बरसायच्या तर ऊन भाजून काढतं व ऑक्टोबर हिट जाणवायची, तर पाऊस झोडपून काढतो. असं असलं तरी पावसातलं सृष्टीचं देखणेपण मात्र बदलत नाही. मग पाऊस कधी क ...
भावसंगीताच्या रिमझिम पाऊसधारांनी चिंब भिजलेल्या मराठी गानकळेला गझलमधील शब्दांच्या सपकार्यांनी खडबडून जागे केले. या कोसळत्या शब्दधारांवर टीकाही बरीच झाली. ‘असे वापरतात का शब्द?’ म्हणून अनेक गझलकारांना हिणविले गेले. मात्र, तरीही ठाम राहून गझलप्रेम काय ...