सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण करणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र अंनिस विशेष मोहीम राबवत आहे. ...
कोरोनाच्या भीतीने वर्षभरापासून घरातच बसून आंबलेल्या आणि थकलेल्या शरीर आणि मनांना आता मोकळ्या, खुल्या, निर्बंधमुक्त जीवनाची आस लागली आहे. निर्बंधांची दोरी थोडी सैल करण्यात आली आणि वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लोक बाहेर पडून खरेदीची लगबग करू ला ...
सध्याचे वातावरण अतिशय निराशादायक आहे; पण दिलाशाच्या चार शब्दांनीही आपली मन:स्थिती सकारात्मक होऊ शकते. आपण होकारात्मकतेकडे झेप घेऊ शकतो. पण त्यासाठी आपण नियमितपणे खाल्ला पाहिजे ‘सोबर पिझा’! - नेमका काय आहे हा पिझा आणि तो बनवायचा कसा?.. ...
आयुष्यातील प्राधान्यक्रमांची कायमच उलथापालथ होत असते. यापुढे आपल्या सर्वांना एक गोष्ट सतत स्वतःला सांगावी लागणार आहे.. कोरोनाला सामोरे जाताना जे-जे चांगले बदल आपण स्वतःमध्ये केले ते टिकवून ठेवा.. ...
कोरोनाने नेमके किती मृत्यू झाले?- याबाबतच्या नेमक्या माहितीसाठी ‘रिअल टाइम डेटा अपडेशन’ व्हावे लागते. सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ही माहिती ‘भरणारी’ यंत्रणा कसे काम करते, हे कधी कोणी पाहिले आहे का? ...
आपलं मन आपल्याशी खोटं बोलतं. चिंता वाटू लागली की मनाचा खोटारडेपणा वाढू लागतो. या थापांवर आपण विश्वास ठेवतो,पण या थापाड्या मनाला वठणीवर ठेवावं लागतं. ते कसं ठेवायचं? ओरडून त्याला गप्प करायचं कि मनाला शिक्षा करायची? ...
आजही आपण जिवंत आहोत, जगण्यासाठी आणखी एक दिवस मिळाला! पण त्यासाठी कोणीकोणी आपल्याला मदत केली? आपलं शरीर, पंचमहाभुतं, ज्यांच्याबद्दल कृतज्ञ राहावं, पण आपल्याकडून दुर्लक्षित राहिलेल्या अनेक व्यक्ती! त्यांचे आभार एकदा जरुर माना.. ...