शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी न जाता आकर्षक घोषणा आणि मागण्या तेवढ्या पुढे केल्या जातात. त्या पूर्ण करणे कठीण आहे हे दिसत असतानाही त्या रेटल्या जातात, कारण हा प्रश्न कोणाला सोडवायचाच नाही. शेतकरी परत परत नागवला जातो आणि अगतिकतेतून अपरिहार्य पावले ...
कुठल्या ना कुठल्या कारणाने नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ.. ...
इटलीत मायकेल एन्जेलोने एका संगमरवरी ठोकळ्यातून डेव्हिडचे शिल्प जिवंत केले. हा पुतळा नागरिकांच्या अस्मितेचा प्रतीक बनला. आपल्याकडेही पुतळ्यांची परंपरा आहे; पण या प्रतीकांचा अवमान करण्याची स्पर्धाच सर्वत्र सुरू आहे. नागरिकांमध्ये फूट पाडली जात आहे. एकम ...
दुखण्यांनी, वेदनांनी बेजार झालो की, आपल्याला काही सुचत नाही. डोकेदुखी, अर्धशिशी, संधिवात, गुडघेदुखी.. दुखणे कुठलेही असो, आपले लक्ष तिकडेच केंद्रित होते; पण वेदना कमी करण्यासाठी काही सोपे उपायही उपयोगी ठरतात. ...