Maharashtra's politics: सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकविण्यासाठी राजकारण करावेच लागते. मात्र पातळी घसरू लागली, तर येणाऱ्या पिढ्या त्याच पद्धतीचे राजकारण करू लागतील. उत्तर प्रदेश, बिहार याची उत्तम उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात सुडाच्या राजकारणाची बीजे ...
महाराष्ट्रातील जालना, अकोला, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत; तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातल्या काही भागांतून आकाशातून पेटत्या वस्तू पडताना दिसल्या. अचानक घडलेल्या या आतषबाजीमुळे चर्चांना उधाण आलं, काय आहे या वस्तू मागचे रहस्य..... ...
Indian National Calendar: भारताचं नववर्ष 1 जानेवारी किंवा गुढीपाडवा नाही. खूप कमी लोकांना या दिनदर्शिकेविषयी माहिती आहे. भारतीय खगोलशास्त्रावर आधारलेली ही दिनदर्शिका खरोखर भन्नाट प्रकरण आहे. त्याचाच हा वेध... ...
रविवार, १३ मार्च २०२२ ला warehouse cinemas फ्रेडरिक या ठिकाणी मायबोली कट्ट्याचा पहिलावहिला प्रयोग, "पावनखिंड" चित्रपटाचे प्रसारण करायचे ठरले. हा हा म्हणता म्हणता केवळ २ दिवसांत चित्रपटाची सगळी तिकिटं विकली गेली! ...
Who benefits from the protracted election : अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे. ...
Maharashtra Politics: अलीकडच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाने महाराष्ट्रामधील राजकारण गढूळ होऊन गेले आहे. सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण यात फरक जाणवत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्याला सरळ करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ...