नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केवळ साठ वर्षांपूर्वी मुंबईचे पोवाडे गायले जायचे. मुंबईची गणना प्रगत शहरांमध्ये होत असे. आता मात्न मुंबईकर असल्याचा अभिमान पावसाच्या पाण्यात अक्षरश: वाहून गेला आहे. मुंबईचे सार्वजनिक धिंडवडे जागतिक झाले आहेत. हे असे का झाले? होते? ...
किती त्रास तुझा !!!महानगरांचे शिव्याशाप खातोस आणि शिवार-वावरातल्या आर्त हाका ऐकत नाहीस कधी कधी !- पण एका स्पर्शाने सगळंविसरायला लावतोस तू ! तू हवा असतोस. हवाच असतोस.आलास की थोडी जगण्याची तलखी कमी होते. थोडं बरं वाटतं.थोडी कविता सुचते. ...
ख्यातनाम वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर येत्या 19 तारखेला ऐंशी वर्षाचे होतील. अंतराळ विज्ञानातल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीपासून स्वातंत्र्योत्तर भारतात विज्ञान-संशोधन क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण भूमिकेर्पयत डॉ. नारळीकरांच्या प्रदीर्घ प्रज्ञावंत कारकीर्दीची ...
काहीजण झोप येत असूनही पुरेशी झोप घेत नाहीत तर काहीजणांना झोप लागतच नाही. झोप न लागणे याला निद्रानाश म्हणतात. हा एक आजार आहे. ध्यानाच्या अभ्यासाने हा त्रास आटोक्यात आणता येऊ शकतो. ...
भारतासारख्या देशात मोठय़ा संख्येने असलेल्या ‘माध्यम-अशिक्षितां’च्या बाजारपेठेचा वापर विविध स्तरांवरून कळत आणि नकळतही किती अक्राळ-विक्राळपणे होतो आहे, याचं प्रत्यंतर अलीकडच्या अंदाधुंद हत्याकांडांवरून आलं. विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसि ...
- राजन खान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणतीही निवडणूक न घेता सन्मानाने मराठी साहित्यिकांना प्रदान करण्याचा साहित्य महामंडळाने घेतलेला निर्णय चांगला की वाईट हे अद्याप ठरायचे आहे. त्यासाठी काही काळ जावा लागेल. हा नवा प्रयोग स्वागतशी ...
‘मानसिक आरोग्य कायदा-2017’ची अंमलबजावणी कालपासून देशात सुरू झाली आहे.आजवर सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेतून अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या मानसोपचारांसाठी पुरेशी आणि सक्षम व्यवस्था उभी राहण्याला केवळ कायदा पुरेसा नाही हे खरे ! - पण सुरुवात होते आहे. त्या ...