लाईव्ह न्यूज :

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
टाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा? - Marathi News | how Takewadi And Bhandavali these two villages scripted their Water Cup success story? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा?

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन गावांनी घाम गाळून यंदाच्या एका पावसातच गावातल्या विहिरी तुडुंब भरून घेतल्या आहेत आणि प्रतिष्ठेचा ‘वॉटर कप’ही पटकावलाय! या दोन गावातला हा फेरफटका ...

इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते? - Marathi News | Ramchandra Guha explores life and times of Atal Bihari Vajpayee | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते?

वाजपेयींनी पराकोटीची सांप्रदायिक भूमिका असलेल्या पक्षाचे आणि कडव्या विचारधारेचे नेतृत्व निभावले, हे खरे! - पण राजकीय जीवनात स्वीकारलेल्या विचारधारेला त्यांनी स्वत:मधल्या सुसंस्कृत मार्दवाच्या जिवंत माणुसकीवर कधीही स्वार होऊ दिले नाही, हेही तितकेच खरे ...

कॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला? - Marathi News | The cosmos lessen for digital india | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला?

कॉसमॉसवरच्या सायबर दरोड्यासारख्या घटनांमुळे डिजिटल व्यवहाराबरोबरच बॅंकिंग क्षेत्रावरला सामान्यांचा विश्वास डळमळीत होणे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. ...

सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते? - Marathi News | Atal Bihari Vajpayee on veer savarkar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?

सावरकर हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते होते; पण राज्य मात्र सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांप्रति असेल, याविषयी त्यांच्या मनात संदेह नव्हता. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये अंतर आहे. ते जाणून घेतले पाहिजे. हिंदुत्वाची पाठराखण म्हणजे अन्यांप्रति भेदभाव नव् ...

कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं? - Marathi News | What is Visualization Meditation? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं?

एखाद्या प्रसंगाची किंवा दृश्याची कल्पना करून तो प्रसंग/दृश्य डोळे बंद करून पाहाणे, कल्पना करून आवाज अनुभवणे,सुगंधाची, चवीची, स्पर्शाची कल्पना करणे.. ...

निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं. - Marathi News | how Atalaji wanted to die unblemished.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.

बेदाग निकल जाऊं ! ही फक्त कवितेची ओळ नव्हती. हीच अटलबिहारी वाजपेयींची इच्छा होती आणि झालंही तसंच! ...

कुपोषणाशी दोन हात करणारा नाशिक पॅटर्न आहे काय ? - Marathi News | Nashik shows the way to fight child malnutrition | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कुपोषणाशी दोन हात करणारा नाशिक पॅटर्न आहे काय ?

कुपोषित बालकांची खरी संख्या लपवण्याचा ‘सरकारी खाक्या’ सोडणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार, प्रत्येक कुपोषित बाळाला आहार पुरवताना त्याच्या वजनावर ‘लक्ष’ ठेवणारी यंत्रणा, प्रत्येक गोष्टीसाठी ‘सरकारी मदती’ची वाट न पाहता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा थेट सहभ ...

संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत आखणा-या संगीता श्रीधर यांना काय संदेश द्यायचाय? - Marathi News | Traveling around the country on a clean India trail | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत आखणा-या संगीता श्रीधर यांना काय संदेश द्यायचाय?

संगीता श्रीधर.या अनिवासी भारतीय बाई आज मुंबईहून गुजरातच्या दिशेने रवाना होणार आहेत. एकटीने गाडी चालवत 150 शहरं आणि 24,000 किलोमीटर्सचा प्रवास करून संपूर्ण भारत पालथा घालण्याचा बेत त्यांनी आखला आहे. ...

आता मुलांना नापास न करण्याची सक्ती नाही. म्हणजे काय? - Marathi News | can we, should we let a child "fail"? the RTI clarifies | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आता मुलांना नापास न करण्याची सक्ती नाही. म्हणजे काय?

आठवीपर्यंत कुणाला नापास करू नये याचा अर्थ मुलांना पास कराच, असा नाही. तो सरसकट तसा घेतला जातो हे दुर्दैवाचे! शिक्षण हक्क कायद्याचा सारांश पाहता नापास न करण्याचा अर्थ आठवीपर्यंत मुलांची कधीही परीक्षा घेतली तरी त्यांच्या वयानुरूप किमान क्षमता अवग ...