लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
'केरळमधला भयानक महापूर ही सर्वांच्या डोक्यावर लटकती आपत्ती आहे’ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह असं का म्हणताहेत? - Marathi News | Why Kerala floods is the danger looming over everyone explains "Water Man" Dr Rajendra Singh | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'केरळमधला भयानक महापूर ही सर्वांच्या डोक्यावर लटकती आपत्ती आहे’ आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह असं का म्हणताहेत?

जागोजागी नद्यांवर अतिक्रमण होतं आहे, त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. पाहावं तिकडे रस्ते, रेल्वेलाइन्सचं जाळं, झाडं, जंगलांची कत्तल- विकासा’च्या या वाटेवर आपण नद्यांच्या वाटा बंद केल्या. त्यांना वाहायला जागाच ठेवली नाही. कोंडलेल्या या नद्या कधी ना कध ...

मेंदूचा स्वामी कोण? - Marathi News | Who is the brain controller? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मेंदूचा स्वामी कोण?

मेंदूतील रसायने बदलल्याने मनातील भावना बदलतात हे जसे खरे, तसेच भावना बदलल्या तर मेंदूतील रसायनेही बदलतात. जाणीवपूर्वक भावना बदलूनही आपल्याला उत्साह, आनंद निर्माण करता येऊ शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे. ...

भारतात आता गेमिंग रेग्युलेटर हवेच! - Marathi News | Indian needs gaming regulator | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भारतात आता गेमिंग रेग्युलेटर हवेच!

ऑनलाइन गेम्स आणि त्यातली गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यावर एखाद्या नियामक यंत्रणेद्वारे संपूर्ण नियंत्रण अशक्य असले तरीही अशी यंत्रणा असणे आणि तिने अत्यंत सतर्क असणे, पर्याय नाही. ...

टाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा? - Marathi News | how Takewadi And Bhandavali these two villages scripted their Water Cup success story? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :टाकेवाडी आणि भांडवली या दोन गावांनी कशी जिंकली वॉटर कप स्पर्धा?

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या दोन गावांनी घाम गाळून यंदाच्या एका पावसातच गावातल्या विहिरी तुडुंब भरून घेतल्या आहेत आणि प्रतिष्ठेचा ‘वॉटर कप’ही पटकावलाय! या दोन गावातला हा फेरफटका ...

इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते? - Marathi News | Ramchandra Guha explores life and times of Atal Bihari Vajpayee | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भावलेले ‘अटल’ कसे होते?

वाजपेयींनी पराकोटीची सांप्रदायिक भूमिका असलेल्या पक्षाचे आणि कडव्या विचारधारेचे नेतृत्व निभावले, हे खरे! - पण राजकीय जीवनात स्वीकारलेल्या विचारधारेला त्यांनी स्वत:मधल्या सुसंस्कृत मार्दवाच्या जिवंत माणुसकीवर कधीही स्वार होऊ दिले नाही, हेही तितकेच खरे ...

कॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला? - Marathi News | The cosmos lessen for digital india | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कॉसमॉस प्रकरणानं डिजिटल इंडियाला कोणता धडा शिकवला?

कॉसमॉसवरच्या सायबर दरोड्यासारख्या घटनांमुळे डिजिटल व्यवहाराबरोबरच बॅंकिंग क्षेत्रावरला सामान्यांचा विश्वास डळमळीत होणे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. ...

सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते? - Marathi News | Atal Bihari Vajpayee on veer savarkar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सावरकरांबद्दल अटलबिहारी वाजपेयी काय म्हणाले होते?

सावरकर हिंदुराष्ट्राचे पुरस्कर्ते होते; पण राज्य मात्र सर्वांचे, सर्वांसाठी, सर्वांप्रति असेल, याविषयी त्यांच्या मनात संदेह नव्हता. राष्ट्र आणि राज्य या संकल्पनांमध्ये अंतर आहे. ते जाणून घेतले पाहिजे. हिंदुत्वाची पाठराखण म्हणजे अन्यांप्रति भेदभाव नव् ...

कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं? - Marathi News | What is Visualization Meditation? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कल्पनादर्शन ध्यान म्हणजे काय? ते का करावं?

एखाद्या प्रसंगाची किंवा दृश्याची कल्पना करून तो प्रसंग/दृश्य डोळे बंद करून पाहाणे, कल्पना करून आवाज अनुभवणे,सुगंधाची, चवीची, स्पर्शाची कल्पना करणे.. ...

निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं. - Marathi News | how Atalaji wanted to die unblemished.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :निष्कलंक मरण अटलबिहारी वाजपेयींना हेच तर हवं होतं.

बेदाग निकल जाऊं ! ही फक्त कवितेची ओळ नव्हती. हीच अटलबिहारी वाजपेयींची इच्छा होती आणि झालंही तसंच! ...