आम्ही केरळमध्ये हाहाकार शोधत होतो; पण तशी परिस्थिती कुठेच आढळली नाही. वस्त्यांमध्ये शिधा, किराणा वाटला जात होता; पण लोकांना त्यात रस दिसत नव्हता. एक शेठ पाण्याच्या बाटल्या घेऊन आला, तेव्हा मात्र झुंबड उडाली. पुढच्या वेळेला पुन्हा पाण्याची गाडी आली, त ...
जट्रोफापासून तेल निघते,हे झाड 50 वर्षे पीक देते,या तेलापासून डिझेलही तयार होते,शिवाय चांगला पैसाही मिळतो,हे लक्षात आल्यावर शेकडो एकरावर जट्रोफाची लागवड झाली.या लागवडीचे मुख्य केंद्र होते नाशिक.जट्रोफापासून तयार केलेल्या डिझेलवर त्याकाळी नाशिकमध्ये ट् ...
शालेय पोषण आहारात दूध भुकटी देण्याचा आदेश शासनाने नुकताच काढला आहे. मात्र शेतक-याच्या दूध आंदोलनावरचे हे उत्तर नाही. मूळ प्रश्न अतिरिक्त दुधाचा आहे. निसत्त्व भुकटी देऊन विद्यार्थी, शेतकरी, कोणाचेच कल्याण होणार नाही. उद्योजकांचे धन मात्र होईल! विद्य ...
खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मिळवून देणे, त्यांना प्रशिक्षण, स्पर्धांसाठी परदेशात पाठवणे, एवढी आर्थिक ताकद कोणत्याही क्रीडा महासंघात नाही. क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते. ...
देशाच्या कानाकोप-यात गुणवत्ता आहे. ही गुणवत्ता हुडकून काढली जाईल. आता प्रत्येक खेळाडूला संधी मिळेल, स्वत:ला सिद्ध करता येईल. पैशाअभावी संधी मिळाली नाही, असं आता होणार नाही. ...
स्पर्धा कुठलीही असो, पदकतालिकेत ग्रामीण खेळाडूंचा वरचष्मा कायम दिसतो. यंदाची आशियाई स्पर्धाही याला अपवाद नव्हती. खेळायला मैदान नाही, पुरेसं साहित्य नाही, प्रशिक्षक नाहीत, खेळण्यायोग्य कपडे नाहीत, योग्य आणि पुरेसा डाएट नाही. तरीही हीच पोरं भारी का ...
क्रीडाक्षेत्राला सध्या बरे दिवस येताहेत, खेळ आणि खेळाडूंसाठी निधी वाढतो आहे. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी होते आहे. जाणकार प्रशिक्षकांना सन्मानाने बोलवले जाते आहे. खेळाडूंचे मनोबल वाढते आहे. हे बदलते वातावरणच मैदानांवरचे चित्रही बदलू पाहतेय. ...